Marathi SMS

जाणली तर न

जाणली तर नाती खोटी नसतात.. मनात असेल तर आपली असतात.. खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी नसतात.. माणसेच त्या नात्यांना खोटे ठरवतात.. शेवटी कोण काही घेऊन जात नसते जाताना हि चार माणसे पोहोचवायला लागतात … अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती नाही तर बरी असते वावरतील माती..

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs