Tujyasatich Te Phul Hataat
Rahila Bolel Mhantala Tula
Pan..? Othatach Rahila
Phul Japun Tevla Ahe Te
Tujasatich Hota Karan Maja
Ayushya Katyani Barlela Hota.
मी म्हंटल “अगं मी काहीही करेन
तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी तुझी आस्व
पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग…”
तिनेही लाजत म्हंटल”हो राजा मी तुझीच
आहे रे
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे”
मग कसं कोण जाने ती माझ्या मिठीत
विरून गेली
विर्घळूनच गेली
अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो न
ती ती उरली होती दोघानाही आता ओढ
लग्नाची लागली होती..
मग न जाने का नजर माझीच लागली …..
मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर
सांगितली
अन थोड्याच वेळात रूम
तिची गाठली पत्रीकेसोबत…
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता…
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मीसारं…
फक्त तुला जळवण्यासाठी …
आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय…
जीव सोडला आहे….तरीही काळीजरडतंय..
प्रेयसी :-चौकातील मुले आणि बाकी लोक आपल्याकडे
संशयाने बघतात…
नावे ठेवतात…
त्यांना वाटते आपण टाईमपास
करत आहोत….!!
मला नाही आवडत असं…
अशाने खर्या प्रेमाची किंमत कमी
होते ना ..???
हे ऐकून प्रियकर ५०० ची नोट
कढतोव तिला विचारतो ह्याची
किंमत किती…???
प्रेयसी :- पाचशे !! प्रियकर ती नोट
चुरगाळतो आणि आता ह्याची किंमत किती ….???
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर:- ती नोट खाली टाकतो…
धुळीत मिळवतो….
आता ह्याची किंमत किती…??
प्रेयसी :- पाचशेच !!
प्रियकर :- हं बरोबर ….!!
आपले प्रेम सुद्धा असेच आहे सोनू…
लोकांनी कितीही नावेठेवली तरी
आपल्या प्रेमाची किंमत कधीच
कमी होणार नाही..!!
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले…
परत त्याने दुसऱ्याँदा तोच जोक सांगितला लोक कमी हसले….
परत तिसऱ्यांदा त्याने तोच जोक सांगितला काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोचजोक सांगितला लोक हसेनासे झाले…
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि
“जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात”
एक खरी प्रेमकथा…..
Break-Up Ke Baad..
मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप
छान आहे..
(तीने चांगलचं Impress केलं असेल..)
मुलगा : हो आहेचं ती..
(पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस..)
मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n
Joking आहे..
(ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं…)
मुलगा : असेलही..
(पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही..)
मुलगी : मला आशा आहे
तुम्ही शेवटपर्यँत
खुश राहाल
एकत्र राहाल..
(कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही..)
मुलगा : I Hope So आम्ही राहू..
(पण आपण नातं का नाही टिकवू शकलो..??
का शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही..??..)
मुलगी : Well आता मी निघते Bye..
(माझं रडणं सुरु व्हायच्या आत..)
मुलगा : हा मी पण निघतो..
(Plz इथुन गेल्यानंतर तु रडु नकोस..)
मुलगी : Bye..
(मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर..)
मुलगा : भेटु परत..
(तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही…)
आयुष्यात प्रत्येक
गोष्टीला दुसरी बाजू असते
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात…
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत
आयुष्यात कितीही माणसंयेऊ देत
ते नेहमीचं
Special असतात आणि राहतात…
कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही यालाच
प्रेम म्हणतात असं काही शास्त्र
नाही..
प्रेमात पडल्यावर ही कां
प्रेम करतो सांगता येत नाही..
कधी फक्त एका नजरेत
प्रेम कळून जातं कधी कुणाच्या
सहवासात प्रेम भेटून जातं..
प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं..
सारं काही तेच असून ही
वेगळ्या विश्वात घेऊन जातं..
सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं
दोन आत्म्यांच मिलन प्रेम
भेटता होऊन जातं..
ज्याला भेटतो प्रेमाचा
अनुभव त्यालाच प्रेम कळून
जातं..
बाकीच्यांच्या लेखी प्रेम
म्हणजे वेड्यांच जग होऊन
जात..
असच फीरत होतो
घराकडे जात होतो.
येतांना मित्रांनी सांगीतल.
आज नविनच सकाळ झाली हे
तुझ्या बाजुच्या गल्लीत एक
झकास आयटम रहायला आली हे.
सर्वकाम सोडून
आधी तीलाच बघायला गेलो
बघीतलतर काय
च्यायला बघतच राहीलो.
बघीतल्या बरोबर मनात
घर करुन बसली ती
जेव्हा माझ्याकडे बघुन
हळुच हसली ती.
आता माझ एकच काम असायच
रोज सकाळ संध्याकाळ
तिलाच निहाडत बसायच.
आता माझ्या मित्रांना मला शोधन्यासाठी
जास्त त्रास नसायचा
कारण माझा ठिंय्या
तिच्याच घरासमोर असायचा.
एके दीवशी मला ती
रडतांना दीसली
माझ्याकडन पहावल नाही
जाऊन तीची हळूवार आसव पुसली.
ती घाबरली आणि घाबरुन म्हणाली
अरे तु कोण
मीही घाबरत म्हणालो
मी तुझ एकतर्फी प्रेम.
तीने संतापात सांगीतले
मग एकतर्फीच राहू दे
मी करु शकत नाही
अग असनकोग बोलु
मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही.
म्हणाली….
मला माहीतीहे तुझ्यासारख मुलांच फक्त
शरीरावरच प्रेम असतो
तु अस कर…
माझ्याशिवाय जगु नाही शकत
तर मरुतर शकतो.
हसत उत्तरलो…
तुझ्यावरतर मी नेहमीच
प्रेम करत राहणार
आणि आजपासुन कधी तुझ्या
वाटेत नाही येणार.
माझ तुझ्या शरीरावर प्रेम नाही हे कळल्यावर
जेव्हा तु पसतावशील
तेव्हामात्र प्रेमाच्या शोधात
तु माझ्याजवळ येशील.
एकन्यात आल हे की
आज कुणास ठाऊक दोन महीन्यांनी
खुप वेळ झालीतरी ती
माझ्याजवळ येणार हे
तीच्या वागण्याची माफी मागत
माझ्या छातीवर डोक ठेऊन
खुप रडणार हे.
वातावरण शांत होत
अचानक मधुनच कुणाचातरी रडण्याचा आवाज
येतो हे
बघीतलतर काय अरे
खरच ती आली हे
आणि तीची पापनीही ओली हे.
ती रडत रडत माझ्याकडे
धावतच आली
आणि मला जोरात
मीठी मारली.
पण आज मी तीच्याशी
थोडा रुसलो होतो
ती दीवसभर माझ्या छातीवर डोक ठेऊन खुप
रडली
आणि मी काही न बोलता
आरामाने तीरडीवर झोपलो होतो.
जिच्या डोळ्यात माझ्याने
कधीकाळी पाणीही नाही पहावल
माफ कर ग मला
आणि मीच तुला रडवल…
माफ कर ग मला
मीच तुला रडवल…….।
“मैत्री आपली नितळ प्रेमाची”
वेड मला लावुन तु शहाणी झालीस…
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?
चुक झाली माझी
चुक झाली माझी कि मीतुझ्यावर प्रेम केले…
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्ता
नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना…
बंद कर हे रडु आत्तानाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना…
आज रहाशील गप्पं
आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना…
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना…
आज एकांतही माझ्याशी खूप बोलायला लागलाय… तुझ्या आठवणी बरोबर घेऊन माझ्यासोबत चालायला लागलाय.!! तुझ्या हसर्या ओठांनी बोलक्या डोळ्यांनी माझं मनः घायाळ झालंय.. मी प्रेमात पडलोय तुझ्या है माझ्याही नकळत सार्या जगाला कळलंय..!! शब्दात कधी सांगशील मजला या नजरेच्या बोलांचा अर्थ तू किती संधी आल्या अन् गेल्या का घालविल्यास व्यर्थ तू…!!
एक वेडी मैत्रीण होती माझी…..
एक वेडी मैत्रीण होती माझी
बोलायला लागली कि आपलंसं करून
टाकणार
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा
स्वतःचा असा रंगच नाही त्याला
जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन
निघणारं
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं
तिला एक दिवस विचारलं
यातले चांगले मित्र कोण कसं ग
तुला ओळखता येतं
तर म्हणे
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं
खरे मित्र तर ते आहेत जे माझ्याच सारखे
असतात
माझ्यात एवढं मिसळून जातात कि
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार
नाही
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच
करता येत
नाही ……
एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये
रोज भेटला जात असे…
.
मुलगा रोज वेळेवर जात होता
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
. पण तो कधीही तिच्यावर नाराज होत
नव्हता…..
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्कला येत
नाही म्हणून ती मुलगी रागाने घरीजाते…..
. तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड cancer
आहे…..
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ….
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते आणिती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते……
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि
“तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते आणि आता आज मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहेआणि तिथे
मी तुझी वाट पाहीन”
जेव्हा तुझ्या अंगाला
लग्नाची हळद लागेल…
तेव्हा मला शेवटचं
उटणं लागेल…
जेव्हा तुझ्या अंगावर
अक्षता पडतील…
तेव्हा माझ्या अंगावर
शेवटची फुले पडतील…
जेव्हा तुझा हात
दुस-याच्या हातात असेल…
तेव्हा मी चार जणानांच्या
खांद्यावर असेल…
जेव्हा तुझ्या लग्नाच्या
पुणवेची…रात्र असेल…
तेव्हा शमशानात माझ्या
अंगाची राख असेल…
आज **** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी.
देवाने तुला इतकी खुशी द्यावी की तु एका दुःखासाठी तरसावी.
आज देवाला हात जोडूणी सांगतो तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे….. वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा……………!
।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।
भाग १
दिला एकदा शब्द न पालटावा। पुढे
टाकला पाय मागे न घ्यावा ।।
धरें जो स्वयंभू शिवाजीपथाला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।
कधीँ शत्रूचे घाव ना पाठीवरती ।
रणीं झेलतो सिंहसा धातीवरती ।।
हाकारुनी आव्हानतो जो यमाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।
…
जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल ।
तिला साडीचोळीनिशीं पाठवील ।।
कधीं स्वप्नीँ ना पाप
स्पर्शेमनाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।
महावादळांच्या विरोधांत ठाके।
पुढें संकटांच्या कधीं हि न वाके ।।
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला ।
मराठे म्हणावे अशा वाघराला ।।४।।
मनीं धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा ।
उरीं देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा।।
सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला ।
मराठा म्हाणावे अशा वाघराला ।।५।।
तू का गेलीस ?
तू का गेलीस जिवनातून माझ्या
.
आता काय माझे उरणार
जाऊ नको दुर अशी
.
सांग मला
तू कधी मला मिळणार ?
.
चेहरा माझा पाहू नको
कि चेहरा मला दाखवूही नको
.
जिवनातून तर गेली आहेस
आता स्वपनातून तरी जाऊ नकोस.
.
चूक होती माझी माझीच चूक होती
तू काहीच केलं नाहीस
.
मी पडलो अपार प्रेमात तूझ्या
तरी तू काहीच केलं नाहीस.
.
आता जीव द्यायची तयारी आहे
आता मरण्याची सुद्धा घाई आहे
.
जा वाट पाहणार नाही मी तुझी
असं सांगून करत आहे
.
फसवणूक स्वःताची.
जीव तर तू घेतलास
.
आता ह्या शरीराचं काय करू
तूच सुचव मला
कि मी आता जगू का मरू?
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे जे पाण्याची
साथ कधीच सोडत नाही
त्याच्याशि वाय ते कधीच
उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे जे कोमल
आणि सुगंधी जरी असले
तरी काटयाची साथ कधीच
सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. .
कुठेही गेले तरी न संपणारे
सदैव आपल्या बरोबर असणार
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही
टाइम-पास करण्याचा तो
वेळ नाही…….
पुण्यात एकदा एक 19 वर्षाची तरुण
मुलगी रात्री 12 वाजता बस
हुकल्या मुले
रस्त्यात उभी होती ?
आणि तिला लवकर
घरी जायच असत ? आणि रस्त्यतुन एका बुलट
वर तरुण मुलगा सिगरेट फुकत
चालला होता ?
त्या मुलीने त्याला हात
केला आणि बुलट
उभी राहिली ती मुलगी म्हणाली मला घरी सोडा ?
त्या मुलाने त्या मुलीला घरी सोडले ?
घरी सोडल्यावर त्या मुलाने विचारले!
तुज्या समोरून
येवड्या गाड्या गेल्या आणि तू
मलाच का हात केला ?
ती मुलगी म्हणाली की तुज्या बुलट
वर समोर
नम्बर प्लेट वर ‘मराठा’ लिहील होत
म्हणून
मी हात केला ??? कारन
त्या मुलीला माहित
होत की मराठ्याची पोर
कधी फसवनार
नाहित ???
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीचअसेल
आयुष्यात जगण्यासाठी खुप
काही असते
फक्त कोणाची तरी साथ
असावी लागते…
:
माझे ही काहीसे तसेच
काही गोष्टी पूर्ण आहेत
आणि बऱ्याच
गोष्टी अधूऱ्याच आहेत…
:
आयुष्य अपूर्ण असतानाच
जगावे म्हणतात
पूर्ण होईल ते जीवन कसले…!
त्यामुळ मी स्वतः अजून
अधूराच राहिलोय…
:
जीवनाच्या या एकमार्गी वाटेवर
मी एकटाच चालत आहे
मलाही कोणाची तरी सोबत
हवी आहे…
:
शेवट पर्यंत आयुष्याची
होशील का सोबतीण
माझी..?
लढवण्यासाठी हा जीवनकिल्ला
हवी तुझी साथ मला…
आठवण माझी ही येइल
मी गेल्यावर…!
रात्रि झोपे तून
दचकून मी जागा होतो
अणि या अंधारात तुला
शोधायचा प्रयत्न मी करतो
हताश होउन पुन्हा
झोपायचा प्रयत्न मी करतो
तेवढ्यात एक अश्रु
डोळ्यातून गालावर ओघलतो
सुरु होतो आठावनिचा तो खेळ
नाही रहात पुन्हा
झोपायचा ताल-मेळ
असे का होते की आपण
ज्या व्यक्तीवर प्रेम करावे
त्या व्यक्तीने क्षणात
आपल्याला सोडून जावे
आणि
स्वप्नाच्या दुनियेत
बांधलेले घर खाडकन फुटावे
कुठे कमी पडत होतो
प्रत्येक वेळी तुलाच तर
समजुन घेत होतो
तुझ्यावर येणार्या संकटाना
परतीचा रस्ता मी दाखवत होतो
तू केलेल्या प्रत्येक चुकावर
माफ़ी मी मागत होतो
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने
वेळोवेळी मीच रडत होतो
तुझ्याकडून झालेली चुक
तुला कधीच दिसली नाही
माझ्या डोळ्यातून येणार्या
अश्रुनाही किम्मत राहिली नाही
कामाचा दबाव आहे
असे म्हणून तू माला
टाळत होतीस
पण या कारणा खाली
तूच माझ्या पासून दुरावत
होतीसकाम तेव्हा मी ही
करत होतो
माझ्या कामाचा दबाव
तुला दाखवत नव्हतो
वाटत होते तुला माझ्या
साथाची गरज आहे
तुलाच मी समजुन घेणे
हेच माझ्या नशिबात आहे
तुझे काम हे कधी संपले नाही
आपल्यातील वाढत
गेलेले अंतर हे तर कधीच
मिटले नाही दरोज झोपताना
देवाकडे एकचगार्हने असते
तू सदैव खुश रहावी हेच
माझेमागणी असते आशा
आहे तू पुन्हा माझ्याकडे
परतावी पण तू येणार नाही
हे वास्तव स्वीकारता येत नाही
प्रेम माझे संपणार नाही
मी मेल्यावर पण आठवण
माझी ही येइल मी गेल्यावर…
आठवण माझी ही
येइल मी गेल्यावर…
हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
… माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..
तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..
क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..
प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..
वाटतं कधी-कधी आपलही कुणी
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!!!
शांत शांत दिसणारी
अन खूप गोड हसणारी…
कधी कधी अबोल
तर कधी कधी खूप बोलणारी…
कसल्यातरी विचारात
नेहमीच गुंग असणारी…
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच
त्याला हि भुरळ पाडणारी…
तू…
कोणावरही न चिडणारी
अन सर्वाना समजून घेणारी…
स्वतःच दुखःनेहमीच लपवणारी
अन त्या चंद्राला हि फक्त
एकटक पाहत बसणारी…
तू…
सार्यांच्याच नकळत
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या
त्या चंद्राला हि कैद करणारी…
चंद्राला हि तुझ्यात
त्याचीच चांदणी दिसणारी…
अन तुझ्या इतकी सुंदर
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला
नेहमीच वाटायला लावणारी..
तू…
फक्त तू…
काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी..
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी..
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी….
ते दोघे मार्केट मध्ये गेलेहोते
त्याच्या साठी शर्ट
घ्यायचा होता..
ती त्याच्यासोबत
होती..
त्याने तिचा हात
पकडला होता..
अचानक तिचा हात
निसटला…त्याच् या हातातून…
खूप
गर्दी होती..
त्याच्या थोड्यावेळाने लक्षात
आला कि तिचा हात
सुटला आपल्या हातातून..
तो कावरा-बावरा होऊन इकडे
तिकडे तिला शोधू लागला..
त्याला काही सुचेचना..
घामफुटायला लागला होता..
इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली..
लोकेट बघत होती..
तो त्या दुकानात आला..
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला
ती वळून म्हणाली
“छान आहे ना..??”
आणि तिने
त्याच्या डोळ्यात पाहिलं
त्याचे
डोळे पाणावले होते..
तिने विचारलं
“काय झालं..??”
त्याने तिला आवेगाने hug केलं
आणि लगेच सावरून म्हणाला
“तुला आवडली आहे का ती चेन..??”
ती म्हणाली
“हो खूप.”
तो म्हणाला
“मग
हि तुला माझ्याकडून गिफ्ट.”
“कसलं गिफ्ट..??
अरे माझा वाढदिवस
खूप दूर आहे अजून..”
तो म्हणाला
“हे
माझा पहीला valentine गिफ्ट
तुला..”
ती म्हणाली
“are you
proposing me..??..”
तो म्हणाला
“हो
कारण आज जेव्हा तुझा हात
माझ्याहातून
सुटला तेव्हा मला जाणवला कितुझ्याशिवाय
किती incomplete आहे मी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडूनजाऊ
नकोस मी…मी..”
ती लगेच म्हणाली
“नाही जाणार..
कधीच
नाही….
नेहमी तुझ्या सोबत
राहील शेवटच्या क्षणापर्यंत..
प्रेम म्हणजे काय ?
हा प्रश्न माझ्या सारखा
बऱ्याच जणांना पडला
आहे पण तज्ञ लोंकाच
म्हणन अस आहे कि
To some Love is
friendship set
on fire for others
Maybe love is like
luck..
You have to go all
the way to find it.
No matter how you
define it orfeel it
love is the eternal
truth in the history
of mankind..
पण बरयाच जणांना ह्या
प्रश्नाच साध आणि सरळ
उत्तर भेटलं नसाव..
मला ही अजून भेटलं नाही..
साहजिक आहे..
मुलींच्या मनातल कस
ओळखाव या top list
प्रश्ना नंतर याच प्रश्नाचा
number येतो जस प्रेम
फक्त व्यक्त करता येत पण
ते मोजता येत नाही ।
तसच प्रेम म्हणजे नेमक काय
ह्याच उत्तर देन थोड कठीणच
आहे कारण प्रेमाची परिभाषा
प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत
जाते..
कधी आई ने काळजी पोटी
डोक्यावर फिरवलेला हाथ..
हे आईच्या प्रेमाच लक्षण..
कधी प्रेयसी ने काळजी पोटी
केलेला एक sms..
हे प्रेयसीच्या प्रेमाच लक्षण..
जरी लक्षण वेगळी असली
तरी त्यांनी व्यक्त केलेली
भावना हे प्रेमच..
म्हणजे या वरून आपल्याला
कळल कि प्रेमाची परिभाषा
प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत
जाते..
पण
“प्रेम व्यक्त कस कराव”
हा अजून एक प्रश्न सारखा
सतावतो कारण व्यक्ती तश्या
वल्ली या प्रमाणे मुली तश्या
त्यांच्या आवडी ।
कोणाला गिफ्ट देऊन आपण
त्यांच्यावर किती प्रेम करतो
अस दाखवून द्याव लागत
तर कोणाला रोज sms
करून i love you
म्हणून प्रेम व्यक्त कराव
लागत
पण माझी समस्या काही
वेगळीच होती कधी गुलाब
घेऊन गेलो तर म्हणायची..
काय हे old fashioned
प्रेम आहे तुझ आणी expensive
गिफ्ट देऊया म्हंटल कि आमचा
खिसा नेहमीच रिकामा..
त्यामुळे आमच प्रेम हे
नेहमी old fashionच
राहील पण कधी कधी वाटत
किती या मुलींच्या तरा..
एखादा प्रेमाचा crash
course लावायला हवा..
“How to Express
Love ?” मग आपण
मुलांनी करायचं तरी काय..
आता तुम्हीच सांगा..
माझ्या मते प्रेम हे आपो
आप व्यक्त होत असत..
जर मुळातच ती व्यक्ती
तुम्हाला खूप आवडत असेल..
आणि तुम्ही तिच्यावर मना
पासून प्रेम करत असाल तर
आपल्या आवडत्या व्यक्ती ने
कशाही प्रकारे प्रेम व्यक्त केल
तरी ते तुम्हाला आवडेलच..
मग तो एक साधा sms
असू दे किंवा त्या व्यक्तीची
एक प्रेमळ smile असू दे..
ती तुम्हाला आवडेलच माझ्या
मते जर मना पासून प्रेम व्यक्त
केल तर ते तुमच्या आवडत्या
व्यक्तीला जरूर आवडेल..
मग तो तिला दिलेला एक
साधा गुलाब पण तिला
अमुल्य वाटेल..
प्रेमाची व्याख्या तशी सोप्पी
नाही.. पण समजलेली
व्याख्या प्रेम म्हणजे एक
गोड अनुभती..
जी सगळ्यांना कशी व्यक्त
करावी हे समजत नाही..
पण आपण ज्या व्यक्ती वर
मना पासून प्रेम करतो त्या
व्यक्ती वर आपण खूप प्रेम
कराव म्हणजे आपल्या प्रेमाची
अनुभूती त्या व्यक्तीला पण येईल
हिंदवी स्वराज्याच्या
जन्म भूमीवर धर्मवीर कट्टर संभाजी राजे
भेटणार नाही हिंदू-मराठा जात आमची
धर्माँतर आम्हां पटणार नाही
टोपली वळून पोट भरु पण
कोणाखाली झुकणार नाही
उपाशी पोटी मेलो तरी चालेल
पण कोणाखाली वाकणार नाही
जातीसाठी खाऊ माती याचीच
आम्हाला जाण
आहे नसानसात
शिवभक्ति आमच्या आम्हाला हिंदवी
स्वराज्याचा अभिमान
आहे.
जय जगदंब
!! जय शिवराय !!
पाहिलंय का ? असं प्रेमं
या जगाचं जेवढं
आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच
जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला
वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज
कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं
इतकं कुणी फसवलं नसेल
खंर प्रेम कळत असूनही
इतकं कुणी रडवलं नसेल
केसांचा अंबाडा घालून
इतकं कुणी गुंतवल नसेल
कायमच मन अडकेल
असं जाळ कुणी टाकलं नसेल
फक्त एका कटाक्षात
इतकं कुणी जाळलं नसेल
माझ्यासारखी भुरळ पडून
कुणी कुणाचा झाला नसेल
कुणी कुणाला आजवर
इतकं झपाटलं नसेल
कुणाचंच अस्तित्व इतकं
कुणात विरघळल नसेल
कुठल्याही स्वार्थाविना
कुणाचच प्रेमं फुललं नसेल
स्वतः जळून प्रियेला
इतकं कुणी जपलं नसेल
कधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे
हे पूर्ण माहित असूनही
कुणी कुणावर इतकं
प्रेमं केलं नसेल .
प्रेम करतो तुझ्यावर…
सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित…..
तोडून कधी जाऊ नकोस…. कधी प्रेम करायचीस माझ्यावर…
हे कधी विसरु नकोस….. नको करूस प्रेम…
तिरस्कार मात्र करू नकोस… विसरलीस माझ प्रेम तरी चालेल….
मैत्री माझी विसरु नकोस….. सोडून गेलीस तू मला….
प्रेम माझ विसरु नकोस… मरणाच्या वाटेवर असताना…
कालजी माझी करू नकोस… मरण जरी आल मला….
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस
❦ माझे पहिले प्रेम म्हणजे
जनु पोरकट पनाच होता..❦
❦ पण त्या दिवसा मधला
त्याचा रंगच भारी होता..❦
❦ प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती..❦
❦ पण त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती..❦
❦ पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्या पेक्शा दुसरी सुंदर
नसेल अशी शंका येउन गेली..❦
❦ काही दिवसातच दोघांची
नजरा नजर झाली तिच्या
एका नजरेने आमची छाती
धडकुन गेली..❦
❦ काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली..❦
❦ मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ? ❦
❦ रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेम पत्रे लिहित होतो..❦
❦ होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत
होतो..❦
❦ करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेम पत्र दिले मित्रांनी
तेव्हा सांगितले आता तुझे नही
खरे तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत..❦
❦ मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे आम्हाला
आवडलेली रानी नेहमी
दुसरय़ाचीच असते..❦
❦ आमच्या महालात रानीची
जागाने हमी अशीच खाली
का असते..❦
तो : तु समजुन का घेत नाहीस
ती : किती समजुन घ्यायचं मी.
तो : ठिक आहे आज पासुन
आपले मार्ग वेगळे…
ती : हो मला हि कंटाळा
आलाय आत्ता..
तो : हा माझा लास्ट
मॅसेज आहे..नीट राहा
काळजी घे आणि गुड बाय..
ती : हो सेम टु यु
गुड बाय फॉर एवर..
( रात्री ३ वाजता )
ती : अहो
तो : काय ?
ती : अजुन जागा आहेस ?
तो : तु ही आहेसच ना जागी ?
ती : जेवला नसशील ना ?
तो : तुला हि भुक
लागलीच आहे हो ना ?
ती : अहो.
तो : काय ?
ती : तुझ्या शिवाय नाहि
राहु शकत मी..
तो : स्टुपीड मी सुध्दा
राहु शकत नाही यार..
तुझ्याच मॅसेज ची
वाट पाहत होतो..
ती : आय लव यु..
तो : आय लव यु टु..
अगं वेडे।
नाही समजू शकलीस तूमाझे प्रेम
त्या डोळ्यातून ओघळनारे
ते अश्रुंचे थेंब
तू येशील म्हणून वाट
पाहणारी ती नजर
पण नाही केल़ीस तू
त्यावेळेची कदर
अगं वेडे।
फुलासारखा जपयचो
मी तो तुझा प्रत्येक शब्ध
तुझ्या ओठावरचे हसू पाहताच
हॊऊन जायचो मंत्रमुग्ध
जेव्हा तुझ्या नजरेला नजर
माझी भिडून जायची
तेव्हा ती नजर ही तुझीच
हॊउन जायची…
अगं वेडे।
वेळ तर निघून गेलीय
आठवन ठेऊन पण तू मात्र
अजुनही जाते
समाझ्या ह्रधयाजवलून
वेडापीसा हॊउन जीव
तुझीच वाट बघतो
पण
तू आलीच नाहीस म्हणून
स्वप्न मनाशी बाळगून जगतो।
एक मुलगा आपल्या girlfriend ला पार्क मध्ये
रोज भेटला जात असे…
.
मुलगा रोज वेळेवर जात होता
पण ती मुलगी नेहमी उशिरा येत असे..
.
पण तो कधीही तिच्यावर नाराज होत
नव्हता…..
.
पण एके दिवशी तो मुलगा पार्कला येत
नाही म्हणून ती मुलगी रागाने घरी जाते…..
.
तिथे गेल्यावर समजते कि त्याला ब्लड cancer
आहे…..
.
आणि तो फक्त ५ ते ६ दिवसच जगणार आहे ….
.
ती मुलगी रडत आपल्या घरी येते
आणिती आत्महत्या करून त्याच्या साठी एक लेटर
ठेऊन जाते……
.
त्या लेटर मध्ये असे लिहले असते कि
“तू माझी वाट पाहत होता तेंव्हा मी दररोज
उशिरा येत होते आणि आता आज
मी तुझ्या पेक्षा लवकर जात आहेआणि तिथे
मी तुझी वाट पाहीन”
तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो ती हवा आजही तिथेचं होती नेहमी तुझे
केस
विसकटणारी..
तो गाडयाचां गलकाही तिथे होता रोज
… तुझ्या माझ्या वादंवर हसणारा..
त्या वळणाने मला आवाज दिला पण आज
मी मागे
वळून पाहीलचं नाही..
रोज माझ्यावर हजार नजरा खिळत
होत्या पण
आज कोणी माझ्याकडे पाहीलचं नाही..
आज किंमत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज
सारखं काही चुकल्या सारखं वाटतं होतं..
पावले चालत होती पण वाट संपेनाचं
माझी आज
एक युदध हरल्या सारखं वाटतं होतं..
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकचं
रोज
दोघं असतात पण आज हा एकचं..
उत्तर होत जरी एक एकटाचं असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला..
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज असतेचं
ना सागराच्या भरती आहोटीला..
दगडू :-ये पारजकता आइकना.
प्राजक्ता :-पारजकता काय
प्राजक्ता नाव आहे माझ ?
दगडू :- हं तेच ते
आपल्याला ना काय
तरी बोलायचा होता
तुझ्याशी…
प्राजक्ता :- काय
काय बोलायचं तुला ?
दगडू :- थांबहा
(सोबत आणलेले कमळाच
फुल पुढेकरत) आपल्याला
line देणार काय ?
प्राजक्ता :- म्हणजे ?
दगडू :- तू आपल्याशी लग्न
करून माझ्या घरी भाकरी
भाजायला येशील का ?
प्राजक्ता :- हे अस
विचारनारेस तू मला ?
आणि कोणी कमळ देत का
विचारताना ?
दगडू :- हे बघ आपल्याला
जस येत तसं विचारल…
आणि आपण तुझ्यावर खूप
प्रेम करतो ना गुलाब खूप छोटा
वाटेल त्या समोर म्हणून हे कमळ
कळलना….
प्राजक्ता :- आणि line देशील
का काय असतरी विचाराय्चास
ना”
हे सुंदरी काकवीने भरलेला
हा कमल द्रोण मजहस्ति ग्रहण
करून मी तुजला पूसतो की
तुजिया मनोमुकुरी उभासले
राजकुमार मजरुपाने या
भूतलावर अवतीर्ण जाहला आहे
असे तुजला प्रतीत होत असल्या
सतुजिया मुखाद्वारे होकारार्थी
चित्कार येवू दे..”
दगडू :- हे काय होत
कामाल्द्रोन चीत्भूत काय ?
ये आपल्याला अस काय
जमणार नाय…आपल्याला
फक्त येवडा माहित्ये @आपण
timepass नाय करते आपल
seriously जाम प्रेम आहे
तुझ्यावर…@आपण आई_बाबा
आन साई-बाबाची शप्पत घेऊन
सांगतो आपण लग्न करणार तर
तुझ्याशीच…फक्त तू हो म्हण…
प्राजक्ता :- मी हो म्हणेन पण
एक प्रोब्लेम आहे(हसत )…
मला भाकरी भाजता नाही येत
चपाती येते
दगडू :- आयुष्भर तुझ्या हातची
चपाती पण चालेल आपल्याला…
कॉलेजला असताना
पावसात भिजायला मज्जा यायची
वर्गात पण माझी ओलीचिंब एन्ट्री
व्हायची
ते बघून ती पण थोडी लाजायची
… … मला पाहून ती ही जरा पावसात
भिजायची
हलकेच रुमाल चेहऱ्यावरून
फिरवायची
नाक मुरडून तेव्हा रुसलेली असायची
विचारेल कधी मी तिला म्हणून
रुसायची
पाऊस फक्त तिच्यासाठी बहाणा
असायचा
मी तिला बघावं म्हणून इशारा
असायचा..
एका प्रियकर सोडून गेलेल्या प्रियासीची व्यथा…..
माझ्या अबोल ओठावर
नकळत तुझच नाव येतं…..
तुला एक क्षणी पहायला
मन हे नेहमी झुरत राहतं…..
क्षणातच भावनानांच आभाळ
डोळ्यात ढग बनून दाटून येतं…..
माझं वेड मन रे हे शोन्या
फक्त तुलाच रे मागतं…..
तुला विसरायच म्हटल तर
मन अजुनच तुझ्यात गुंतत जातं…..
तुझी आठवण आली की
नकळत डोळ्यात टचकन पाणीच येतं….
प्रेम हे असच असत….
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत…
उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत…
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते…
लोक म्हणतात काय असतप्रेमात.. करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात…?
प्रेम हे सांगून होतनसत…
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूकधागा असतो…
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो…
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते…
दोन शब्दात ती कधीच समजत नसते …
असं प्रेम करावं……. ….. ♥ असं प्रेम करावं ……थोडं सांगावं… थोडं लपवावं थोडं रुसावं…….. थोडं हसावं…. असं प्रेम करावं…. ♥ ……… ♥ गुपचुप फोन वर बोलावंकोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं असं प्रेम करावं …. …. जग पुढे चाललं असलं तरी आपण मात्रथोडं मागेचं रहावं फोन SMS आणि E-MAILS च्या जगात ही…. …. आपण मात्र पत्र लिहुन मांडावं असं प्रेम करावं कुठे भेटायला बोलवावं पण आपण मात्र उशिरा जावं…. …. मग आपणच जाऊन sorry म्हणावं असं प्रेम करावं वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी…. …. पण तरीही ती तुम्हाला किती आवडतेहे जरूर सांगावं असं प्रेम करावं प्रेम ही एक सुंदर भावना हे ज़रूर जाणावं… …. पुन त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं असं प्रेम करावं विरह येतील संकट ओढवतील प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील…. ….पण आपण मात्र खंबीर रहावं असं प्रेम करावं एकदाच होतं नशिबवानानाचं मिळतं म्हणूनच जीवापाड जपावं असं प्रेम करावं … असं प्रेम करावं……..
.heart.काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती
कारण नसताना खोटीच रुसेल ती
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती
संसार कसा सांभाळेल ती
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती
संसाराचा पसारा कसा आवरेल ती
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती
दुखात ही न तुटता हसेल का ती
काय माहीत कशी असेल ती !!! .rose.
¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•
н α ρ ρ у в я ι т н α ∂ α у
आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही
¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणता ही विसरता
येत नाहीत..
¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•
हा वाढदिवस म्हणजे त्या
अंनद क्षणातला असाच
एक क्षण हा क्षण मनाला
एक वेगळ समाधान देईलच..
¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•♫♪¸¸.•*¨*•
पण आमच्या शुभेच्छानी
वाढ दिवसाचा हा क्षणएक
सण होऊ दे हिच सदिच्छा..!
н α ρ ρ у в я ι т н α ∂ α у
आमचं प्रेम आधी एसएमएस
नंतर कॉल मग मैत्री आणि आता खूपच जवळची व्यक्ती
असं टप्प्याटप्प्यानं फुलत गेलं.
माझं प्रेम मोबाईलवरच बहरलं.
ती आणि मी कधी एकत्र आलो
कधी जवळ आलो हे कळलंच नाही.
मला अशी एक व्यक्ती मिळाली
जिचा मला आधार वाटतो.
मन मोकळं करण्यासाठी जवळची
मैत्रीण मिळालीये.
तिला मी माझी स्वप्न सांगू शकतो.
तिचं मन मी समजू शकतो.
नातं कसं टिकवायचं हे तिनंच शिकवलं.
तिने मला बोलायचं कसं ते शिकवलं
तिच्यापेक्षा मोठा असलो तरी
कधी-कधी तीच मोठी असते.
माणसांना जोडायचंकसं
नवे मित्र कसे बनवायचे
सारं तिच्या बोलण्यातूनच
मी शिकलो.
आमच्या नात्याला गालबोट
लागू नये म्हणून आता
झटायचं आहे.
एकमेकांना आयुष्यभर
साथ द्यायची आहे.
एवढं नक्की !
खूप वाईट घडलं आपल्यात
मलाही माहित आहे
म्हणून तू मला विसरून जाणे
हे चूकीचे आहे ना…
आपणचं ठरवलं होत ना…
कधीचं सोडायची नाही साथ एकमेकांची…
पण ???
आयुष्यात कुठे काय
ते मोठे वादळ आले
अन् आपल्याला एकमेकां पासून
दूर करून गेले…
कधीतरी विचार कर परत येण्याचा
मी नाही काही बोलेन तुला
तू फक्त माझ्याकडे येण्याचा
प्रयत्न तर कर…
मी स्विकारेन तुला सगळ्या
दुःखा सहीत
नको देऊस सुख मला…
पण ???
असा एकटा तरी नको
सोडून जावूस मला माहीत आहे
तू फार जिद्दी आहे…
नाही येणार तू परत
तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होईपर्यंत…
शेवटपर्यन्त साथ देतायेणार नसेलतर
कधी कोणालाही प्रेमातपाडू नका
शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच घरच्यांचा पसंतीने च करणार असाल तर कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला होकार देऊच नका
रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायच अस आधीपासूनच ठरवले
असेल तर रिलेशनशीप ला स्टार्ट करून
कोणाचा भावनांशी खेळुनका .
खेळण्यासाठी मार्केटमध्ये अजूनही बरयाच गोष्टी मिळतात
.
तुम्हाला काय वाटतं.????????? ?
मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणारनाही..
तू माज्यावर प्रेम करत नाही..
म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..
तुला मी तितकासा आवडत नसलो..
म्हणून काय झाले ..
मी तुज्याशिवाय जगूशकणार नाही ..
हे तुला स्म्जावेच लागेल..
मी तुज्या येण्याचीवाट पाहून थकणार नाही..
तू येशी आणि हि आशा कधी सोडणार नाही..
तुला माज्या भावना काळात नसतील..
म्हणून काय झाले…
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असेले
म्हणून काय झाले…
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी..
मी तुला समजावता समजावता थकणार नाही..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही ..
मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..
पण एकदा तरी
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठीतुला सोडेन ..
पण एकदा तरी …
या प्रेम वेड्याला मनात आणशील?
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव
यालाच म्हणतात का प्रेम….?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श
आणि हे सर्व वाचून
तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष
कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम….!
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…
ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी..
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
तिचा होकार असतानाही
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन
तिला नकारचं दिला..
उपकारांच्या ओझ्याखाली
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
एक नाते जोडावे कि
चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी समजलेच नाही..
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने जमलेही नाही..
फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
आज अचानक खुप रडावसं
वाटतयं
ओरडुन ओरडुन
जगाला सांगावसं
वाटतयं..
… का समजून घेतलं नाहीस तू
मला
ह्याचं दुःख सारखं
मनाला बोचतयं..
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे
तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम
आहे..
असं माझं मन मला सांगतयं..
मग असं काय घडलयं
कि तू प्रतिसाद न देता ?
मी केलेलं जिवापाड प्रेम
धिक्कारलयं
हळवं मन माझं आठवात
तुझ्या रडतयं..
का खरे प्रेम केले
मी तुझ्यावर
हेचं दुःख मनाला खूप
बोचतयं..
तुझ्याविणा अधुराचं
राहीलो मी
सारखं मन माझं तुझ्याकडे
धावतयं..
पैसा अडका काहीचं नको गं
मला
मन माझं फक्त तुलाचं गं
मागतयं..
चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु…
अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी “तुला यावच लागेल
असा हट्ट ही धरणार नाही..
पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं..
कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही..
तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं..
जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं..
जाऊ दे
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा…
थांब…
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस…
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस……
आयुष्याच्या ह्या वळणावर
काही असच घडत असतं
असावी आपली हि प्रेयसी
मनाला सतत वाटत असतं. . .
कोण असेल ती कशी असेल ती
शंभर प्रश्न उभे राहतात
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड
मग तिलाच शोधू लागतात . . .
मग अशीच होते कोणाशीतरी भेट
सुंदर मुलगी असते समोर भिडते नजर थेट
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .
काही नाती जुळतात
तर काहींचा नसतो नेम
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .
पण हे वयच असे असते
कि पाऊलेच थांबत नाहीत
तिला शोधण्याच्या शर्यतीत
रोमियो काही थकत नाहीत . . .
म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
“अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे”
“क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे”
” प्रेमाच्या रंगात
मी ही रंगलो होतो
रात्र रात्र
तिच्यासाठी मी ही जागलो होतो..
ती माझीचं आहे म्हणुन
क्षण क्षण
मी ही तिच्यासाठी मनापासून
झूरलो होतो..
तीच्याशिवाय काहीचं
नको होते मला
कित्येकदा तिच्यासाठी मित्र-
मैत्रिणीँ
शी नडलो होतो..
ती मलाचं
मिळवी आयुष्यभरासाठी म्हणुन
कित्येकदा प्रार्थनेत
मी ही देवापुढे नतमस्तक
झालो होतो..
तीचं
माझी सखी व्हावी म्हणुन
कित्येकदा देवाला मी ही खुप
काही वाईट
बडबडलो होतो..
तीचं
माझी आयुष्याची जोडीदार
बनावी म्हणुन
कित्येकदा जिवाला जिव
देणा-
या जन्मदात्यांशी मी ही भांडलो होतो..
ती आली आणि सोडूनही गेली कायमची मला
ती सोडून गेल्यावर
गेल्यानंतरही मी ही ढसाढसा रडलो होतो..
तीची पाणावल्या डोळ्यांनी शेवटचीभेटघेत
असताना
तीच्या आनंदासाठी मी ही रडताना खोटे
खोटे
हसलो होतो..
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ…!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ
दोन हृदयाचा फक्त तालमेल
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ….!
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ…..!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ
ती नाराजी ओळखन्याची खेळ
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ
सारा सारा फक्त भावनांचा खेळ
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ…..!!३!!
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ…..!
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असत
ं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
प्रेम काय असत हे माहीत नव्हत
प्रेमात कस पडतात ते
माहीत नव्हत
प्रेम हा मुळात आपला
विषयच नव्हता
मग त्यात पास होण्याचा
प्रश्नच येत नव्हता..
तिच्या अबोल हसण्याला मी
काय नाव देऊ
डोळ्यातल्या भावनांना कसे
जाणून घेऊ
तिच्यवर खरेच प्रेम केले
हे तिला पटवून कसे देऊ…
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
माझ्या जीवनातील एक मोठा अपघात तो म्हणजे – प्रेम एकतर्फी प्रेम .. मला तिच्याबरोबर प्रेम झाल होत तिच्या सुंदर चेहऱ्यावर मन माझ रमल होत माहिती पडलं जेव्हा तिचे प्रेम दुसऱ्यावर आहे माझ्या प्रेमाने बलिदान दिल होत. . आपण ज्याच्यावर प्रेम करतो मग ते एकतर्फी का असेना.. आपल प्रेम सदभावनापूर्ण असते मग तिच दुसऱ्याच्या प्रेमात सौख्य का असेना .. . तिच्यावर जबरदस्तीन प्रेम लादण हे माझ्या सुसंकृतपणात नव्हत तिला सुखी पाहण यातच माझ्या प्रेमाच मोठेपण होत…
चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात..
आणि
चांगल्या मुलींना चुकीची मुले मिळतात….
पुढे ही जोडपी प्रेमात पडतात
आणि
चांगला मुलगा आणि चांगली मुलगी फसले
जातात…….!
त्यामुळे होते काय
तर चांगल्या मुलांना वाटते कि सगळ्या मुली “Fraud ” च आहेत…
आणि
चांगल्या मुलींना वाटते की सगळी मुले ”
Filrty ” च आहेत….
अशी भावना झाल्यानंतर
जेव्हा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी हे
एकमेकांना भेटतात…
तेव्हा
ते प्रेमात पडायचे टाळतात…..
प्रेमाला नको म्हणतात आणि फक्त चांगले मित्र होऊन राहतात….
नंतर जसजशी ही मैत्री पुढे सरकते तसतसे
त्यानां एकमेकांच्या प्रेमात
पडल्याचा अनुभवयायला लागतो…
पण आधीच प्रेमात फसले गेले असल्याने…
पुन्हा ते आपली भावना व्यक्त करायचे घाबरतात….
आणि त्या भावना अबोल राहतात अखेरीस अशा प्रकारे
खर्या प्रेमाचा अंत होतो……..!
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल…..!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल….
इटुकल्या – पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल…..
हळूच एखादा MISS CALL
करून मला ती सतावेल…..
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल…..!
स्वप्नामध्ये माझ्याहळूच कोणीतरी शिरेल…..
बोलायला “काहीच नाही” म्हणून
फोनवर तासभर बोलेल….
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन
ठेवण्याची घाईकरेल…..
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल…..!
माझ्याही आठवणीत रात्रभर
कोणीतरी जागेल…..
तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे अंतर
दाखवेल…..
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धाक्षणभर
वाटेल…..
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल….!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचाप्रेमाचा स्पर्श लाभेल……
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल…..!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल….
“तुझ्या नाजूक शरीरावर कोसळणाऱ्या “पाण्याच्या सरी”
पावसाच्या पाण्यात तुझे चिंब भिजलेले केस
तुझ्या ओठावरून ओघळणारा तो “पाण्याचा थेंब”
तुझ्या कोमल गालावरून घसरणार ते “झाडाचं पान”
या सर्व गोष्टी तुझ्या सहवासात असताना ;
स्वतःला खूप नशीबवान समजतात
पण त्यांना हे माहित नाहीये …
त्याचं तुझ्या आयुष्यात असण …तितक महत्वाच नाहीये…
जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन.
दोन पाखरांचा संसार होता…
वास्तवात नाही पण
तिच्या स्वप्नात होता..
१४ फेब्रुवारी ला लग्न…
आणि व्हायचा विचार होता..
लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर
फिरायला जायचं
असा तिचा हटट होता..
आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ
असेल…
दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट
डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय
आणखी कुणी नसेल..
आपल्या दोघांच छोटस घर
असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल
फ्लोर असेल..
कृपा ला डॉक्टर आणि पार्थ
ला स्पोर्टसमन बनवायचे…
आणि आपण
आपल्या जबाबदारीतुन मुक्त
व्हायचे….
आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र
लागली…
आमच्या स्वप्नाची नाव
नशिबाच्या सागरात बूडू
लागली..
त्या बुडणाऱ्यानावेकड े
बघन्यावाचून कोणताच पर्याय
नव्हता…
घात
करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे
नावघेत नव्हत्या…
शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून
गेली…
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन
गेली..
स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे
तडफडत होती…
आता कधी जिव निघून
जातो ह्याकडे नज़र
लागली होती..
तु फक्त माझी
अन् मी फक्त तुझा आहे..
तुचं जर असशील राणी
तरचं मी राजा आहे..
कारण ?????
तु फक्त माझी
अन् मी फक्त तुझा आहे..
तु नसशील आयुष्यात
तर
सुखांनाही किँमत नाही..
अन् जर तु असशील सोबत
तर
दुःखातही मजा आहे..
कारण ?????
तु फक्त माझी
अन् मी फक्त तुझा आहे..
तु आहेस म्हणून
जीवनातल्या सा-या
यातना वजा आहेत..
तुझी नसेल साथ मला
तर
आयुष्यचं एक सजा आहे..
कारण ?????
तु फक्त माझी
अन् मी फक्त तुझा आहे..
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
तुला पाहता
शब्द हवेत विरून जावे
असं का ग व्हावे
मी माझे न राहावे
तू चालता
वाऱ्याची झुळूक जणू यावी
मी ही त्याच संगे
का दरवळत जावे
स्पर्श तुझा
जणू मोरपिसाचा भास हा
अन तू समोर येता
का भरून जातो श्वास हा
एकाच इच्छा
तुला कोणाचीही कधी नजर ना लागे
जर तुटला कधी श्वास तुझा..
तर जोडीन मी माझा श्वास
तुझा श्वासामागे.
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते …ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो …ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही …ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
…ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते
…ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही
जिच्यासाठी ख़ुशी मागता …ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही …ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
…ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि
नंतर एकांतात हसू येते …ते प्रेम आहे
हि पोस्त वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण आली
…ते प्रेम आहे
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
येते तुझी आठवण
जेव्हा मी आयुष्याच्या वाटेवर चालताना पडतो
आणि मला उचलणार कोणीच नसत. येते तुझी आठवण
जेव्हा मी पाऊसात एकटा भीजतो
आणि मला छत्रीत घेणार कोणीच नसत. येते तुझी आठवण
जेव्हा मी सिगरेट पितो
आणि मला ओरडनार कोणीच नसत. येते तुझी आठवण
जेव्हा मी रडत असतो
आणि माझे डोळे पूसणार कोणी नसता. येईल तुझी आठवण
जेव्हा मी मरत असेल
आणि मला मिठीत घेणार कोणीच नसेल…
..…….……………………♥
………………………………♥
……………………………….♥
……………………………..♥
……………………………♥
…………………………♥
……………………….♥
…………………….♥
………………….♥
………………♥
………….♥
………♥
……♥
…..♥
……♥………………….♥…♥
……….♥………….♥…………♥
…………..♥…..♥………………♥
……………….♥………………. .♥
…………….♥……♥…………. .♥
…………..♥………….♥….♥
………….♥
………..♥
……….♥
………♥
………♥
……….♥
…………..♥
……………….♥
……………………..♥
………………………….♥
……………………………♥
……………………………♥
…………………………♥
…………………….♥
………………♥
………….♥
…….♥
…♥
.♥………………………..♥….♥
♥……………………..♥………..♥
.♥………………….♥…………….♥
..♥……………….♥………………♥
…♥………………………………♥
…..♥…………………………. .♥
……..♥…………………….♥
………..♥……………….♥
…………..♥…………..♥
………………♥…….♥
…………………♥..♥
…………………..♥
मैत्रीच्या खुणा आठवणीत
बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे
दार पाडूनएक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक
देणारी…कधी शिकवण
कधी आठवणतहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण…तरीही या जीवनात
सुखाचा आसमंत
फुलवणारीमैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी..
हसवत राहणारी…संकटकाळी हात
देणारी…आनंदी समयी साद
घालणारी…मनाची कवाडे उघडून
डोकावणारी…काहीं t
गुपितांचे राखण करणारी…मन मोकळे
करुन सारं
सांगणारी…सांगता सांगता मोहीत
करणारी…कधी कुणाला न
लुटणारी…चांगल्याच कौतुक
करणारी…तितकीच चूका
दाखविणारी…शूध्द सोन्याप्रमाणे चम
चम चमकणारी…मैत्री असावी अशी…
मैत्रीसारखी !!!!!!!
उत्तर एकाचे तरी देशील का ?
जीतकी ओढ मला तुझी आहे
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर आहे
तीतकेच प्रेम तुझेही आहे का ?
मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शांत समयी
स्वप्नात मला पाहतेस का ?
एक क्षण मी तुला दिसाव
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण संपूच नये
असा विचार कधी करतेस का?
एकांतात आपल्या गुजगोष्टी
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने
मोहरुन कधी जातेस का ?
माझा वेडेपना आठवुन
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे
असे कधी ठरवतेस का ?
काळही सगळा संपून जाईल
विचारणे माझे संपनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे
उत्तर एकाचे तरी देशील का ?
हम शहाजी राजे की
औलाद है…..
हम पत्थर नही
फौलाद है…..
हम जिजाऊ के
चिते है…..
अपने दम पर
जिते है…..
शिवबा के हम वही
शेर है…..
जिसके आगे सारी दुनिया
ढेर है…..
हम संभा कि
जान है…..
हा मरहठ्ठे हि ईस देश कि
पहचान है…..
ये आवाज नही शेर कि
दहाड है…..
हम खडे हो जाये तो
पहाड है…..
हम ईतिहास के वो सुनहरे
पन्ने है…..
जो भगवान ने
चुने है…..
ये शेर जब रास्ते से
चलते है…..
तो गिधड खुद अपना रास्ता
बदलते है…..
तलवार से दुनिया बदलने का
जज्बा है…..
आकाश को देखो गद्दारो वहा भि हमारा
कब्जा है…..
भगवे से काफर कहा
बचता है…..
ये रंग बस मरहठ्ठोपे
जजता है…..
दुनिया आज भि उन्हे याद
करती है…..
जिस संभा से मौत
डरती है…..
हम
हम है
ना कलंक
ना बट्टा
दिल्ली तख्त पे बैठेगा
तो
वो
सिर्फ
मरहठ्ठा
जय जिजाउ….!!
जय शिवराय….!!
जय शभुंराजे….!!
♥♥♥ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
… … … मग ह्रदयाच काय ?
सांग कसा मी विसरू तिला !!!
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?
सांग कसा मी विसरू तिला !!!
अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?
सांग कसा मी विसरू तिला !!!
माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?
सांग कसा मी विसरू तिला !!!♥♥♥
♥♥♥श्वास आहेस तू माझा…..
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन… पण हृदयात असतो ना सहवास तुझा…. सांग ना कसं विसरू मी तुला….
… माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे…… मी किती भावूक आहे… विसरायचा प्रयन्त केल्यावर… पापण्या ओल्या करतात…
सांग ना कसं विसरू मी तुला…♥
झोपेतही तुझीच आठवण येते… सारखतुझंच नाव घेते… तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला…. सांगना “मी तिला कस विसरू शकणार”
तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती….
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती …..
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती….
जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ….
हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ….
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ….
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती…
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती…
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी…
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.
एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल
आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरादिसेल …
येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील …
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील
आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत
तुझे अश्रू हि वाहतील …..
तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील आणि जेथे पाहशील तेथे माझाच
चेहरादिसेल …..
पण……पण….. …
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल
तेव्हा कदाचित मी या जगात नसेल…
कुणा न कळे व्यथा ही ..माझ्या दुःखी जीवनाची
दूर जाऊनि मज सखीने …शिक्षा दिली विरहाची ।
दिन एकेक सरुनि जातो ..माझ्या कष्टी विरहांत
आणि आता वास करते …घोर ते दुःख तिचे मनांत ।
क्षणाक्षणाला येई माझी …सखी माझ्या नेत्रांसमोरी
वास्तवतेत परि ती असे
माझ्या पासून दूरवरी ।…साहावा विरह कसा
निष्प्रेम ह्या जीवनांत ।
विचार सारे खुरटले ..जबरदस्ती ह्या एकांता
स्वतःच्या नावामागे “राजे”
लावणांर्यानो ऐका जरा… “100 दिवस
खोटे राजे बनुन जगण्यापेक्षा…
1 दिवस खरे मावळे बनुन जगा इतिहासात
तुमचे पण नाव होईल…” law of act
अन्वये राजे नाव
लिहण्याचा अधिकार फक्त आणी फक्त
छञपतीच्या वंशजानाच आहे….
जर त्या विरुद्ध जाऊन तुम्ही असे
करत असाल
तर तो अजामीनपाञ कायदेशीर
गुन्हा आहे…
ल्क्षात ठेवा… एक केस…
गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे…
1-एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो
२-झोप चांगली लागते
३-मिस्ड कॉल्सची फिकीर
बाळगावी लागत नाही
४-आपण कसे दिसतोययावर फालतू वेळ
खर्च होत नाही
५-मध्यरात्री भल्या पहाटेवगैरे
भलत्याच
वेळांना एसेमेस
वाजत नाहीत
६-महिन्यातून 10दा मोबाइल
रिचार्जकरण्याची गरज
पडत नाही
७-कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं..
८-सुखाने जगता येते.
बरोबर ना…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि
आरश्यात पहावसच वाटत नाही …..
हृदयात तुझ्या राहतो मी
आता घरी रहावसच वाटत नाही …..
तुझ्या गालावरची खळी पहिली कि
हसू थांबवावसच वाटत नाही …..
खूप आनंदी असलीस कि
तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही ….
तू जवळ असलीस कि माझ्या
तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही ….
खूप करतेस प्रेम माझ्यावर तू
हे प्रेम कधी आटावसच वाटत नाही …..
तुझी आठवण येणार नाही
असा दिवसच यावासा वाटत नाही …..
चांदण्या रात्रीचा गोड रम्य स्वप्न ….
दिवसाही तुटावस वाटत नाही ….
मुलींच्या मते सगळी मुलं
हि टपोरी फसवणारी
आणि खोटारडी असतात..
पण सगळीच मुलं
वाईट नसतात..!!
मुलींना Hurt झालंकी
त्या ढसाढसा रडतात
पण त्यांना काय माहित मुलं
Hurt झाल्यावर तोंडावर
दु:ख न दाखवता कुठे तरी
एकांतात नाय तर रात्री
अंथरुणात रडतात..
जिच्यावर प्रेम असतं तिला
सुखी ठेव रे देवा अशीच
देवाला प्राथना करतात..
पण मुलींना मात्र मुलं
वाईटच दिसतात…!!
प्रेयसीच्या समोर शान वाढावी
म्हणुन किती झोल करतात
मात्र तिने धोका दिल्यावर
मित्रां कडुन घेतलेलं उसणंच
फेडत असतात..
आई-बापा पेक्षा जास्त
आपल्या Gf च ऐकतात
आणी मुलींना वाटतं
मुलं वाईट असतात..!!
जिवापाड प्रेम करतात
आणी काहि ही करायला
तयार असतात
पण साला काय तरी चुक
काढुन सगळा आत्मविश्वासंच
संपवतात..
स्वतः निट अभ्यास करुन
चांगले गुण मिळवतात
पण मी फक्त टाईमपास
करत होते आसं म्हणुन
त्याच्या अभ्यासाची वाट
लावतात..
कारण त्यांना वाटतं
सगळी मुलं सारखीच असतात.!!
मुलीच लग्न करायला घेतल्यावर
Bf ला नकार देऊन सगळा दोष
त्यालाच देतात
पण त्यांना काय माहित
जिच्या सोबत लग्न करणार
आहोत तीला खुश ठेवण्यासाठी
किती धडपडत असतात..
आणी त्यांना वाटतं
सगळी मुलं वाईट असतात..
आयुष्याची राखरांगोळी करुन
जेव्हा त्या मुली जातात तेव्हा
तिची बदनामी होवु नये म्हणुन
सगळं मुकाट्याने सहन करतात..
आणि त्यांना वाटतं
सगळी मुलं वाईट असतात..!!
ती गेली तर जाऊ दे
दुसरी शोधु असं फक्त
मित्रांच्या तोंडावर म्हणतात
पण एकांतात बसुन
तिच्या आठवणीत रडतात
आणि कोणि पाहिल्यावर
“काय नाय रे डोळ्यात कचरा
गेला म्हणुन पाणि आलं”
असं म्हणनारी मुलंच असतात..
आणी मुलींना वाटतं
सगळी मुलं वाईट असतात..
खरं तर १०० मधुन
७५ मुलं वाईट आसतात
पण या ७५ मुलांची वाट लावुन
त्यांना तसं वागायला मुलीच
भाग पाडतात..
आणि त्यांना वाटतं
मुलं वाईट आसतात..!!
कधी तरी मुलांच्या भावना
खरया मनाने समजून घ्या
कारण हाताची पाची बोटं
सारखी नसतात आणि
सगळीच मुलं वाईट नसतात..
अरे विचार काय करतोस
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं होतं
तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवनिंनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायचं होतं
तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नव्हतं
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं
तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाहायचं होतं
चार चौघात तुला माझी म्हणूनमिरवायचं नव्हतं
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडी तहि फिरवायचं होतं
सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हतं
काहीच कसं वाटत नव्हतं….
रविवार सकाळची वेळ होती
तो हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली
“चहा घेणार का तुम्ही?” असं म्हणाली ……..
… तो तिच्याकडे न पाहताच “हो”म्हणाला
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेला
त्याच्या जवळून जाताना तिने
केसांना नाजुक झटका दिला
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र
ओला झाला
त्याने उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले
तो हळूच उठला खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात
आला
तिने त्याच्याकडे बघाव म्हणून……..
फ्रिजवर तबला वाजवू लागला;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल
आणि त्याला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत
तो क्षणभर तसाच थांबला
उगाच तिला आतण दुखावले म्हणून स्वतःशीच
भांडला
हळूच मग मागुन जाउन मग
त्याने..
तिच्या कमरेला विळखा घातला
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन
हात त्याचा भाजला
तो कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त
हसली
चावटपणाची वेडी लहर त्याच्या मनात मग
उठली
त्याने तिला जखडले मिठीत ती म्हणाली “जाऊ
दया ना!”;
तो म्हणाला तिला “तुला माझ्यात सामाऊ दे
ना!”
ती लाजून म्हणाली
“अहो अस काय करता? चहा उकळतोय!”
तो म्हणाला “उकळू
दे! इथे माझा जीव जळतोय!”
“अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!”
“कशाला उगीच काळजी करतेस तो परत
म्हणाला मी आणून देइन ना!”
ती उगाच कारण देत होती
तो प्रत्येक कारण उडवत होता
तिला अजुनच जवळ घेत
त्याच्या मनासारखा घडवत होता
शेवटी तिने कारण दिल
“अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..”
तो म्हणालो “हो का! त्याला वाटले
की माझा चावटपणा अती होतोय”
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली
त्याने मनातल्या मनात
बाहेरच्या इसमाला शिवी घातली
तिन झटकन स्वतःला त्याच्या तावडीतुन सोडवून
घेतल
आणि हळूच त्याला धक्का मारून
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
त्याने वैतागान दार उघडल समोर
कचरावाला दिसला
याचा खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून
तो कचरेवाला पण गालात हसला
त्याने कचरा देऊन झटकन दार लावून घेतल
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र
घडणार आहे अस त्याला वाटल
पाहिले त्याला स्वयंपाक घरातून दूध
जळण्याचा वास आला
नंतर कान दणानून सोडणारा सिलेंडरचा स्फोट
झाला
तो धावत आत गेला त्याच/तिच ह्रदय धडधड़त
होत
त्याच्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत
होत
त्याने तिला उचलून घेतल डोळे त्याचे झरत होते
तिच्या करपलेल्या काचेवरूनहात त्याचे फिरत
होते
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले
त्याला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग
विलसले
ती म्हणाली त्याला
“एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!”
“मरन्यापुर्वी मला तुमच्यामधे सामाऊ
दया ना!”
त्याने कवटाळले तिला उराशी
अन् देवाचे स्मरण करू लागला
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागला
पण दूध उतू गेल होत ओटा मात्र फेसळला होता
त्या दोघांच अमर आलिंगन पाहून
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता…………..
रेम आंधळ नसतं….
प्रेम कधीच आंधळ नव्हत
कुणी दचकल तर कुणी उडाल असेल
पण मी अनुभवान सांगतो
प्रेम आंधळ नसतं.
अख्ख जग त्याला आंधळ म्हणत असत
पण दिसत तसं नसतं प्रेम आंधळ नसतं..
कारण कुणीही उठसुठ प्रेमात पडत नसतं
कुणाच्याही आयुष्यात प्रेम येत नसतं
काहीतरी भावत मनास उगीच धावत
नसतं
काहीतरी दिसत वेगळ म्हणून वेड लागत
असत
कुणाच प्रेम होत सुंदर चेहऱ्यावर
तर कुणी मरत त्याच्या मनावर
कुणाला वेड लागत स्वभावाच न हुशारीच
तर कुणाला लागत चांगल्या वागण्याच
म्हणजेच प्रेमाला काहीतरी दिसत
उगीच मन कुणात थोडं फसतं
मग जग कसं म्हणत
प्रेम आंधळ असत
आंधळ असत ते मन न त्यावरचा विश्वास
तो विश्वास तुटल्यावर प्रेम आंधळ वाटत
पण ते फक्त माणसाच्या कर्माच फलित
असत
मुळात जो घाव घालतो विश्वासावर
त्याच्या मनातच प्रेम नसतं
किंवा जो जातो प्रेमाला सोडून
त्याला प्रेमच कळलेलं नसतं
प्रेम म्हणजे स्वार्थ किंवा आकर्षण नसतं
प्रेम म्हणजे मिळवण नव्हे तर देणं असत
विश्वासान बांधलेलं ते सुंदर लेणं असत.
प्रेम वय जात धर्म काहीच पहात नसतं
ते फक्त दुसऱ्या मनातल प्रेम पहात असत
मनातल्या आरशात डोकावल्यावर आपलं
प्रेम कळत
पण ते न बघता मन नुसतच धावत सुटत
प्रेम भोगात नाही तर त्यागात आहे
ज्याच्यावर प्रेम झालं त्याचच जगणं
होऊन जात
कुणी विचारच करत नाही म्हणून तसं
वाटत.
प्रेम सुंदरच असत प्रेम आंधळ नसतं
कुणी प्रेमात पडलच तर ते तावून सुलाखून
घ्याव
प्रेमानच दोघांचही जगणं समृद्ध कराव……….! Yade
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी
..…….…………………… ♥
………………………………♥
……………………………….♥
……………………………..♥
……………………………♥
…………………………♥
……………………….♥
…………………….♥
………………….♥
………………♥
………….♥
………♥
……♥
…..♥
……♥………………….♥…♥
……….♥………….♥………… ♥
…………..♥…..♥………… ……♥
……………….♥………………. .♥
…………….♥……♥…………. .♥
…………..♥………….♥…. ♥
………….♥
………..♥
……….♥
………♥
………♥
……….♥
…………..♥
……………….♥
……………………..♥
………………………….♥
……………………………♥
……………………………♥
…………………………♥
…………………….♥
………………♥
………….♥
…….♥
…♥
.♥………………………..♥… .♥
♥……………………..♥……… ..♥
.♥………………….♥………… ….♥
..♥……………….♥………… ……♥
…♥………………………………♥
…..♥…………………………. .♥
……..♥…………………….♥
………..♥……………….♥
…………..♥…………..♥
………………♥…….♥
…………………♥..♥
…………………..♥
खास मुलीच्या मनातलं…!!
तुझीच ओढ लागली वेड्या मनाला
यदा कदाचित असे कसे घडले…
प्रेम म्हणजे काय माहीत नसताना
नकळत तुझ्या प्रेमात मी पडले…
कधी तुझ्यासवे खुप हसले
तू सोबत नसताना एकांतात रडले…
कधी तुझ्या आठवणीत हरवले
कधी गोड क्षणात गुरफटले…
कधी तू धडपडताना मला सावरले
कधी मी जाणून बूजून अडखळले…
कळलेच नाही रे कधी मला
तुझे माझे कसे प्रेम जुळले…
जगाच्या इतिहासामध्ये घडलेली एकमेव
घटना
“अशी व्यक्ति जी कधीच राजकारणाच्या
सरकारच्या कुठल्याच पदावर
नव्हती तरी तिच्या एका वाक्याने
आख्खं राजकारण ढवळून निघायचं
आणि तिच्यासाठी संपुर्ण
हिंदूस्थानातुन
प्रार्थनांचा आणि आश्रुंचा वर्षाव
व्हायचा…”
असा संपुर्ण हिंदूस्थानाचा एकच
ढाण्या वाघ….
ह्या वाघाला ’मराठी माणसाचा’
मानाचा मुजरा….
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील…!!!
आठवण आली तुझी की नकळत
डोळ्यांत पाणी येतं..
मग
आठवतात ते दिवस जिथं
आपली ओळख झाली..
आठवण
आली तुझी की माझं मन
कासाविस होतं मग त्याच
आठवणीना.. मनात
घोळवावं
लागतं..
आठवण
आली तुझी की वाटतं
एकदाच
तुला पाहावं अन
माझ्या ह्रदयात सामावुन
घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं
आहे ते अशक्य कारण देवानेच
नेलयं
माझं ते सौख्य
पण तरिही आठवण
आली तुझी की
देवालाच
मागतो मी.
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत
ते पुढच्या जन्मी
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर …मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
सुखापेक्षा मला दु:खचं आवडतं
कारण ?????
तेव्हा तुझा आधार मला असतो..
हसण्यापेक्षा मला रडणचं आवडतं
कारण ?????
त्यात तुझी आठवण सोबत असते..
सत्यापेक्षा मला स्वप्नचं आवडतात
कारण ?????
त्यात तुझा निवारा असतो..
प्रेमापेक्षा मला तुझा रागचं आवडतो
कारण ?????
त्यात तुझ्या मनाच्या भावना असतात..
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो
कारण ?????
त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव
असते..
बाप एक निमित्त असतो;
आपल्या जन्मासाठी;
तर आई एक माध्यम असतं;
परमेश्वराच्या गोड स्वप्नातून जन्मलेलं.
आईच्या श्वासावर तरतो आपण;
आईच्या घासावर जगतो आपण;
एवढं सगळं होउनसुद्धा;
बापावरच्या अन्यायबद्दल बोलतो आपण.
आयुष्यभर बापाच्या नावाची;
पाटी आपण लावतो;
पण कधिही चटका बसल्यावर;
आईचीच आठवण काढतो.
आपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;
आईजवळ तात्काळ असतं;
बाप बजावतो कर्तव्य फक्त;
त्याला बाकी काही देणं नसतं.
तसं बघितलं तर आई;
आपल्या गाविही कधी नसते;
पण बापापेक्ष्या आईच तुमच्यासाठी;
श्वासास्वासागणिक झुरते.
तुमच्या प्रत्येक दुखाःसाठी;
आईच्या डोळ्यात अश्रू असतो;
बाप मात्र समाजाच्या भीतिने;
आयुष्यभर कोरडच राहतो.
बाप कधी चांगला असतो;
नियमाला अपवाद असल्यासारखा;
पण आयुष्य नियमांनी जगायचं असतं;
अन अपवाद फक्त अभ्यासायचे असतात…
इतकी रागावलीस
की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस…..
तुला माहित आहे ना
तुला किती miss करतो
सर्वात जास्त तर
तुझ्यावरच प्रेम करतो तुटलेले मनपरत जोडणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस…..
प्रेमाची किंमत
मलाच कळू शकते
माणसांची किंमत
तुलाच मात्र कळते
तु नाही विचारले तर
मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस…..
माझ्या हृदयात तर
फक्त तू आणि तूच आहेस
पण तुझ्या हृदयात मला छोटीशीही जागा देणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस….
माझं स्वप्नं
मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू तोच मी
डोळ्यातून बोलणारी
स्पर्शातून फुलणारी
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती
सुखदु:खाच्या चार भिंती
आपल्या छोट्याशा विश्वाची
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या
प्रेमाचा अंकुर फुलू दे…..
(अशाच एका संध्याकाळीमन खुपजास्तच उदास झालं होतं….
काय करु? काहीच सुचतं नव्हतं….
उगाच मनात विचार आला चल स्मशानात जाऊयात….
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन….
थडगे ताजे वाटत होते….मनात कुतूहल जागले….
थडग्यावरचे नाव वाचले…’ महनाज़ खान’ ‘१९८६-२००७’…
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का… का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले…
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला….
मी त्याला विचारले’ तू भाऊ का तिचा?’
तो म्हणाला ‘नाही मी तो ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!’
मी विचारले ‘ आत्महत्येचं कारण?’
तो म्हणाला ‘ मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!’
मी चकीत झालो!
विचारले ‘ मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?’
तो म्हणाला ‘ ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!
एकदा तरी मनापासून
विचारायला पाहिजे होतस
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर
दिला असता माझ्या जीवनात नवीन
व्यक्तीचा प्रवेश
व्हावा म्हणून… तुझ्यासाठी कायपण…
एकदा तरी मनापासून
विचारायला पाहिजे होतस
माझ्या सोबत
इतका मोकळा का राहतोस? मी उत्तर
दिला असतं मला दुसरा जवळची मैत्रीण
अशी कोणीनाही म्हणून… तुझ्यासाठी काय
पण…
एकदा तरी मनापासून
विचारायला पाहिजे होतस
मी रागावलेतर माझी समजूत
का नाही काढत पटकन?
मी उत्तर दिला असतं मला हक्काचं
असा रागावणारी तूच एकहोतीस…
तुझ्यासाठी काय
पण…
एकदा तरी मनापासून
विचारायला पाहिजे होतस
माझ्यात तूइतका का सामील होतोस?
मी उत्तर दिला असतं तुझा सुख तेच
माझा सुख असतं
म्हणून…
तुझ्यासाठी काय पण…
एकदा तरी मनापासून
विचारायला पाहिजे होतस
तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?
मी उत्तर दिला असतं
मी तुझ्याशी मैत्री केलीये अन
तुझ्या मैत्रीसाठी काय पण….
तुझ्यासाठी काय पण…
परके झाले ते क्षण..
निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत
गेली होती
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद
झाली होती
का छळतो हा उनाड वारा
दिसत
नाही का त्याला मी जळताना..
जो चंद्र
होता आपल्या प्रेमाचा साक्षी
तो ही दिसे आज हळहळताना..
कदाचित तू
दिलेल्या प्रेमाचा शपथा
त्याने ही चोरून
पहिल्या असतील
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल
खुणा
अजूनही तशाच
राहिल्या असतील..
तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे
केस
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून
हात
अन कोण तुझा साठी झुरत असेल..
हरवली ती संध्याकाळ
अन हरवले ते सुंदर नाते..
परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते..
नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं
का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं
नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या
फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला
अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत
तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत.heart.
प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं….
रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राहत
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेसहे सांगून जातं….
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात….
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..?
काकोणासाठी इतके वाटावे?
काकोणासाठी इतके झुरावे?
अनोळखीतरीही परिचित असावे
यालाच का “प्रेम” म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांवर येत नाहीत……….
एक वेडी मैत्रीण
आहे बर का माझी
नेहमीच करत बसते
दुसर्र्याचीच काळजी
… … थोडीशी आहे अल्लड
थोडीशी नाजूक परी
प्रेमळही आहे खूप
जणू श्रावणातली
सारी पाणीपुरी खायला जाते
अन येते शेवपुरी खाऊन
निघते घरातून क्लासला
अन येते पिक्चर पाहून
देवा तिला नेहमी
सुखातच ठेवशील na
जन्मोजन्मी तिला माझीच
मैत्रीण म्हणून पाठवशील ना…
विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात
मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन
भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील
कोडी
प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर
भाळली होतीस
मनात होती वादळं पण
अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद
एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?
मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य
अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग
दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच
नसतो ‘नंतर’
हळद मेंदी सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-
या सहीपाशी सांडल्या …!
तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा
निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा..
आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु
आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा..
आता काहीचं नाही उरले गं माझे
माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा…
आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी
माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं….!
माझ्या जळणा-या देहावर फक्त
प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..
शांत शांत दिसणारी
अन खूप गोड हसणारी…
कधी कधी अबोल
तर कधी कधी खूप बोलणारी…
कसल्यातरी विचारात
नेहमीच गुंग असणारी…
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच
त्याला भुरळ पाडणारी…..
………….” तू “………….
कोणावरही न चिडणारी
अन सर्वाना समजून घेणारी…
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी
अन त्या चंद्राला हि फक्त
एकटक पाहत बसणारी ….
…………” तू “…………
सारयांच्या नकळत
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या
त्या चंद्राला हि कैद करणारी…
चंद्राला हि तुझ्यात
त्याचीच चांदणी दिसणारी…
अन तुझ्या इतकी सुंदर
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला
नेहमीच वाटायला लावणारी..
…………” तू ” …………
…..फक्त आणि फक्त तू….
माझं स्वप्न आहे तुझ्यासोबत
जगण्याचं
हातात हात घेऊनएकाच दिशेन
चालण्याचं माझं स्वप्न आहेतुला
जवळून पाहण्याचं
जवळ तुला घेऊनएकदा मिठीत
घेण्याचं
माझं स्वप्न आहेतुझ्या सोबत
राहण्याचं
… छोठसं घरट बांधूनत्यात दोघांनीच
राहण्याचं
माझं स्वप्न आहेतू स्वप्न बघण्याचं
आणि दोघांनी मिळूनती पूर्ण
करण्याचं
माझं स्वप्न आहेमी चित्र रेखाटण्याचं
त्यात रंग भरूनते तू रंगवण्याचं
देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला…
.
.
‘ तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले…आणि विचारलं दुसरं
काही मागा….तर तुम्ही काय मागणार..?? ‘
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
”माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने
लिहण्याचा आधिकार मागणार…
.
कारण
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख:
काहीच नाहीत…”
शिवकाळी लढणार्या मावळ्यांची झुंज
बघुन यमही गुंग होऊनी क्षणभर
विसावा घेई नसता ढाल
केलेली हाताची ढाल अन
शिरविना बाजीप्रभुंची झुंज
पाहूनी देवही दंग होई
पाहता ती स्वामीनिष्ठा सारे जग
थक्क
झाले इतिहास मावळ्यांनी गाजवला
स्वराज्य उभे राहिले राजे
शिवछत्रपती झाले
शंभुरायांनी ते टिकवले
म्हणुनच आज मान ताठ आहे
गर्व बाळगा महाराष्ट्रीयन असल्याचा
कारण या राज्याचा सोनेरी इतिहास आहे
हिर्याची पारख सगळ्यांनाच
करता आली असती तर सगळेच
जोहरी झाले असते
पण तसे कधी होत नाही जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र
एक छान प्रेम कथा
आवडल्यास एक लाइक करा
एक हवाई सुंदरी होती
ती दिसायला तर सुंदर होतीच
पण त्या पेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात
असे तेव्हा तेव्हा ती रोज एक
गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला
पाठवत असे
आणि जाणवून देत असे कि मी
कुठे ही असले तरी मनाने मी फक्त
तुझ्या जवळच आहे…
ती दुसरी कडे असताना तिच्या
रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची
तिच्य सवय झाली होती…
पण
कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर
प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला
आपल्याकडे बोलावून घेतले
तिच्या विमानास अपघात झाला
आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली…
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा
रडला कि उभ्यातो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी
एवढे रडले नसेल…
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते
तेतर आता सुरु झाले होते
तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज
त्याला गुलाबाचे फुल मिळत होते…
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित
झाला व ह्या मागाचे कारण
शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले तिचा नवरा
:-तुला हे फुल कोण देत नक्की
माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस
नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब तुमची बायको
तुमच्यावर खूपप्रेम करते
तिची विचार शक्ती खूप पुढची होती
म्हणून तिने आधीच विचार करून
ठेवला होता कि
“जर कधी विमानास अपघात झाला
तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला
कधी संपवायचे नाही”
आणि ह्या विचाराने तिने मला
आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले
आहेत जेणे करून आयुष्य भरती
आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे
फुल देऊ शकेल….
आणि
तिचे नसणे सुद्धा तुम्हाला
असण्याची जाणीव करून देईल..
दोन फुलपाखरे प्रेमात
पडली होती…… दोन फुलपाखरे प्रेमात
पडली होती…एके दिवशी ते
लपा-छपि खेळत होते
खेळताना ……. मुलगा फुलपाखरू :- चल एक
छोटासा नवीन खेळ
आपल्या दोघांच्यात …. मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !! मुलगा फुलपाखरू:-
आपल्या दोघांमध्ये
सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये
जो सर्वात प्रथम बसलेला असेल
तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम
करतो …. मुलगी फुलपाखरू :-हो चालेल !! दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी
मुलगा फुलपाखरू
त्या फुलाच्या जवळ येऊन
उभा राहिला आणि ते फुल
उमलण्याची वाट पाहू
लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये
बसेल आणि तिला दाखवून देईल
कि त्याचे तिच्यावर खूप खूप
प्रेम आहे …. थोड्याच वेळात फुल उमलले ……..
पाहतो तर काय ???????????? . .. . ती मुलगी फुलपाखरू
त्या उमलेल्या फुला मध्ये मरून
पडली होती …….. कारण
रात्रभर ती त्या फुला मधेच
राहिली होती फक्त
ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच
ती त्या मुलगा फुलपाखरू कडे
आनंदाने झेप घेईल
आणि त्याला दाखवून देईल
कि ती त्याच्यावर जीवापाड
प्रेम करते ते ………
मुलीनी तर हे नक्कीच वाचावे विद्यार्थी लोकांनी पण वाचाव :-
मी असाच एक खेळ करुन पाहिला तर मी मुलींना ”
मुलांबदाल
तुमच्या काय विचार आहेत ? ” असे विचारले तर
त्यात भरपूर
मुलींची उत्तर अश्या प्रकारे होती “टपोरी असतात””खोटारडी असतात” आणि सर्वात जास्त बोललेली वाक्य
म्हणजे ”
मूलही सगळे सारखी असतात “.
खर तर मूलही सगळे सारखी नसतातच. आणि सगळीच
मुलंवाईट
नसतात…!! मुळात सगळेच मूल चांगली असतात हे
पण बरोबर
नाही…मुलींना Hurt झालं
की त्या ढसाढसा रडतात पण त्यांना काय माहित मुलं Hurt झाल्यावर
तोंडावर दु:ख न
दाखवता कुठेतरी एकांतात नायतर रात्री अंथरुणात रडतात…..जिच्यावर प्रेम असतं तिला सुखी ठेव रे देवा अशीच देवाला प्राथना करतात…..पण मुलींना मात्र
मुलं वाईटच
दिसतात…!! प्रेयसीच्या समोर शान
वाढावी म्हणुन किती झोल करतात मात्र तिने
धोका दिल्यावर मित्रांकडुन घेतलेलं उसणंचफेडत असतात…..आईबाप ापेक्षा जास्त
आपल्या Gf च
ऐकतात आणी मुलींना वाटतं मुलं वाईट
असतात…!! जिवापाड
प्रेम करतात
आणि काहीही करायला तयार असतात
पण
साला कायतरी चुक काढुन सगळा आत्मविश्वासंच संपवतात…..स्वतः निट अभ्यास करुन चांगले
गुण मिळवतात
पण मी फक्त टाईमपास करत होते आसं म्हणुन
त्याच्या अभ्यासाची वाट लावतात…..कारण
त्यांना वाटतं
सगळी मुलं सारखीच असतात…!! मुलीच लग्न
करायला घेतल्यावर Bf ला नकार देऊन सगळा दोष
त्यालाच
देतात
पण त्यांना काय माहित जिच्या सोबत लग्न
करणार आहोत
तिला खुश
ठेवण्यासाठी किती धडपडतअसतात….. आणि त्यांना वाटतं सगळी मुलं वाईट असतात…!!
आयुष्याची राखरांगोळी करुनजेव्हा त्या मुली जातात तेव्हा तिची बदनामी होवु नये म्हणुन सगळं मुकाट्याने सहन
करतात….आणि त्यांना वाटतं सगळी मुलं वाईट
असतात…!!
ती गेली तर जाऊ दे दुसरी शोधु असं फक्त
मित्रांच्या तोंडावर म्हणतात पण एकांतात बसुन तिच्या आठवणीत
रडतात
आणि कोणी पाहिल्यावर “काय नाय रे डोळ्यात
कचरा गेला म्हणुन पाणी आलं असं म्हणनारी मुलंच
असतात…..आणि मुलींना वाटतं सगळी मुलं वाईट
असतात…..
खरंतर १०० मधुन ७५ मुलं वाईट आसतात पण
या ७५
मुलांची वाट लावुन त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात….आणि त्यांना वाटतं मुलं वाईट
आसतात….!!
कधीतरी मुलांच्या भावना खरया मनाने समजून
घ्या कारण
हाताची पाची बोटं
सारखी नसतात आणि सगळीच मुलं वाईट
नसतात.
हिँदु धर्माची चेष्टा करुन
स्वत:ला शिवाजी महाराजांचा भक्त
म्हणणार्याँनो तुमची लायकीच
नाही राजेँचा भक्त
होण्याची कारण शिवाजी महाराज
कट्टर हिँदु होते .
भवानी जगदँबमहादेवाचे ते भक्त
होते .
हिँदवी स्वराज्य व्हावे
हि श्रीँ ची इच्छा . श्री म्हणजे
देव इश्वर आणी त्याच
देवाची चेष्टा करुन
शिवाजी महाराजांचा भक्त होत आहात
काय रे
हिजड्यांनो .
लाईक करा ईथे फक्त हिँदुत्व जपले
जाते .
जय श्रीराम
जय भवानी
जय शिवराय
जय हिँदुराष्ट्र
एक विनंती आहे…
दुरच जायच असेल तर
जवळच येऊ नका
busy आहे सांगुन टाळायचच असेल
तर वेळच देऊ नका..!!
एक विनंती आहे…
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका..!!
एक विनंती आहे…
चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा
कंटाळाच येणार असेल तर कोणाला नंबर च देऊ नका
memory full झालिये सांगुन delete च
करायचा असेल तर नंबर save च करू नका..!!
एक विनंती आहे…
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका
secrets share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका..!!
एक विनंती आहे…
माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका
अनोळखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जाणुन घेऊ नका..!!
एक विनंती आहे…
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका..!!
एक विनंती आहे…
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका..!!
येते मला कधी कधी तुझी आठवण जेथे आपण पहिल्याच वेळी भेटलो
तेथून जात असतांना
मामाच्या टपरीवरचा कटिंग चाह
आपण जेथे पहिल्यांदाच पिला
तेथे पोहोचत असतांना
शांतपणे बसून बसमधून प्रवास करत असतांना
दोन प्रेमविरांना बागेत सोबत बसून
गप्पा मारत बघतांना
डोळे बंद करताच तुझे स्मित
डोळ्यांपुढे समोर येतांना
आपल्याही आयुष्यात कोणी तरी आले होते
व आपल्यावर मनापसून प्रेम करत असतांनाच
दुरावले होते
ह्याचा विचार करत असतांना
मनात ह्या सगळ्याची जणू जमली मोठी साठवण
आणि खरोखर…. येते मला कधी कधी मनापासून तुझी आठवण …
……..*………*
…..*……………*
…*………………..*
..*………………….*
.*……………………*………* ….*
*…………………….*…*…… ……..*
.*…………………….*……… ……….*
..*…………………….*…… ……….*
…*………………………………… *
…..*…………………………… .*
……..*………………………*
………..*………………….*
……………*……………*
………………*……….*
…………………*…..*
………………….*..*
……………………*
तु माझ्यापासून दूर
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात….
काही क्षण आपण एकमेकांसोबत
घालविले
कधी मी तर कधी तु
मला हसविले
पण
थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात….
आपण एकमेकांना भेटलो
काही काळ
एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात….
जेव्हा रडू तुला आले की
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात….
प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात….
ह्यालाच तर प्रेम म्हणतात..
तू गेल्याचे दु:ख नाही मला
पण ?????
माझी किंमत एक दिवस कळेल
तुला..आयुष्यात माझी उणीव
नेहमीचं जाणवेल
पण ?????
ती भरण्यास तेव्हा मी मात्र
नसेन..
मला भेटण्यास खुप तडफडशील
जेव्हा तू एकटी पडशील
पण ?????
त्या एकटेपणात माझी साथ
मात्र नक्कीच नसेल..
माझ्यासाठी बरेचं अश्रू
वाहशील
जेव्हा माझे स्मरण करशील
पण ?????
तुझे अश्रू झेलणारे तळहात मात्र
माझे नसतील..
ठेचं लागून खाली पडशील
जेव्हा माझ्या विरहाने व्याकूळ
होशील
पण ?????
तेव्हा तुला सावरणारे हात मात्र
माझे नसतील..
भयाने तू घायाळ होशील
जेव्हा कधी संकटात पडशील
पण ?????
तुला धीर देणारे बोल मात्र माझे
नसतीजीवनाला कंटाळून
जाशील
जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील
पण ?????
तुझ्यासाठी तळमळणारे हृदय
मात्र
तेव्हा माझे नसेल..
नजर शोधत राहील फक्त मलाचं
जेव्हा तू या जगाचा निरोप घेत
असशील
पण ?????
त्यावेळी तुला भरभरून
पाहणारेडोळे
मात्र माझे नसतील..
तू गेल्याचे दुःख नाही मला
माझी किंमत एक दिवस कळेल
तुला..
पण ?????
तोपर्यंत खूप उशीर झाला असेल
कारण ?????
यापुढे मीचं या जगात नसेल..ल..
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर …मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते
घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात
पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत
असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
एक छोटीशी प्रेम कथा
.
एक प्रेम वेडा तिच्यावर खूप
करायचा…म्…म्हणतात
ना शोधणारयाला देव हि
… मिळतो………..तसेच ह्याने तिला शोधले
… … होते. तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर ह्याने
तिला मिळवलं होत..दोघेही एकमेंकावर
जीवापाड प्रेम करायचे…तीच
जरा जास्तच होत पण काय करणार
दोघांची हि भेट होण शक्य नव्हती कारण
ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन
वर बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त
सहा महिन्याने होत असे………
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो….ह्या
ला अचानक रक्ताच्या उलट्या
होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत
कि मला कर्क रोग झालाय
आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले
आहेत.हा तिला समजू देत नाही….कारण
सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस
असतो….आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला
पहायचे
असते…
तिच्या वाढदिवसाला चार दिवस
बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले
असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात
विचार
करतो कि हिच्या वाढदिवशी आपण
हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले
प्राण सोडायचे…सतत चार दिवस
हा तिला त्याच
ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी
ह्यांची पहिली भेट
झाली होती…तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे
त्याला सांगते…हा तिला शेवटच
विचारतो कि तुला यायचं आहे
कि नाही…कसलाही न विचार
करता ती त्याला नाही सांगते…वाढदिवसाचा
दिवस
उजाडतो….ह्याची वेळ जवळ आलेली असते
ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे
असतात…हा तिला फोन
करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो…हि
त्याला विचारते
काय करतोयस………आणि हा शेवटी एवढच
म्हणतो….
आज
मी मृत्युच्या दारी उभा आहे
ग……………………मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच
पहायची मनापासून खूप
इच्छा होती ग…पण तुही नाही
म्हणालीस………..जाता जाता तुझ्या मिठी मध्ये
यायचं होत पण तुला भेटायचे
नव्हत……………….तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये
घेशील ना? ?हि विचारते काय झाल
आणि
फोन कट होतो…………हि त्याच्या घरी येते
पण वेळ निघून गेलेली
असते……तिला त्याच्या आईकडून
समजत…….हि जेव्हा त्याला आपल्या मिठी
मध्ये घेऊन रडत असते
तेव्हा त्याचा डावा हात
खाली पडतो..त्याच्या हातावर
लिहिलेलं असत कि……………..
ए जानु नको रडूस ग…
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू
पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ
कर…………………………
ह्यांनी
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं
असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी
आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट
पाहत असते…फक्त ह्याच आशेने कि तो
कुणाच्या तरी रुपात येईल
आणि तिला मिठीत घेईल…
.
…पण म्हणतात ना
(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू
शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत
कधीच दिसत नाही……
कविता म्हणजे
मनातल्या भावना…
दुःखाच्या वेदना
आनंदाचे शब्द…
अन
सातत येणारी
कोणाची तरी आठवण..
कविता म्हणजे
मित्रांन बरोबरची मस्ती..
लहान बहिणीच प्रेम
आजी आजोबांचा आशीर्वाद..
अन
तो आई बाबांचा ओरडा…
कविता म्हणजे
माझ्या आयुष्यात असणारी ती…
तिझं ते गोड हसणं
ते लहान मुलीसारखं वागणं…
मी तिला जवळ घेतास
नाजूक फुलासारखं ते तिझं लाजणं…
अन
ते माझं तिझ्यावर
जिवापार प्रेम करणं…
कविता म्हणजे
आता माझी नसणारी ती..
सतत येणारी तिझी आठवण
माझे पाणावलेले डोळे…
अन
हृदयात तून येणारे फक्त एकच नाव…
कविता म्हणजे
हे विश्व…
कविता म्हणजे
तो परमेश्वर…
कविता म्हणजे
माझं घर…
कविता म्हणजे
माझे विचार..
अन
माझ्या विचारातली ती…
कविता म्हणजे…
सोप्या शब्दात सांगायचं म्हंटल तर
माझ्या विचारांना लाभलेली तुमची सात….
तु विसरू शकशील का ???
भेटण्यासाठी पाहीलेली वाट
अश्रुंचे खळखळणारे पाट
ह्रुद्यात ओथंबणारे प्रेम
ओठांवरून अलगद टिपलेला थेंब…..
तु विसरू शकशील का ???
तो रुसवा तो फ़ुगवा
तो सहवास हवाहवा
डोळ्यांतील ति व्याकुळता
ति श्वासांची अधिरता…..
तु विसरू शकशील का ???
एकमेकांसाठी भांडलो सर्वांसोबत
घेतली शप्पथ राहु सोबत
आठवायची काय गरज आहे मला
मी तर नेहमी तुझ्या राहणार आहे…..
शरीरापर्यंत कधीच पोहोचायच् न्हवतं मला
पोहोचायच होतं मनाच्या खोल गाभा-यात
तिथे तर केव्हांच पोहोचलोय मी
दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी…..
तरीही राहीन सुप्तावस्थेत
पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी
लागतील काही जन्म
उलटतील काही जन्म…..
पण ???
मी तर् तुझाच आहे
प्रत्येक जन्मासाठी…..
प्रेम केले होते ना माझ्यावर
मग का रे ?????
विश्वास ठेवलास तु
नशिबावर..
मी कधीचं सोडणार नाही
वचन दिले होते न तू मला..
मग का रे ?????
ते तोडताना काहीचं वाटले
नाही तुला ?
किती विश्वास होता माझा
तुझ्यावर..
तू दाखवलेल्या खोट्या
स्वप्नांवर
किती विश्वास
होता माझा आपल्या
नात्यावर..
तू केलेल्या प्रेमावर
आई वडील तर मला पण
होते रे..
तुझ्यासाठी त्यांच्याशी खोटे
bollo
रे
आई वडिलांचे कारण देऊन
तू मला कसे सोडले रे..
अचानक त्यांचे उपकार
आठवून
तुझे माझे नाते कसे तोडले
रे..
का नाही ladhliss माझ्यासाठी
आपल्या ख-या प्रेमासाठी ?
का केले होतेस प्रेम
टाईमपासासाठी
की माझ्या भावनाशी
खेळण्यासाठी….
मी ही कुणावर मनापासून
जिवापाड
प्रेम केलं
होतं
तिला ह्रदय काय पैसा काय
अडका काय जिवनचं माझं दिलं
होतं..
रात्र रात्र
जागायचो तिच्यासाठी मर मर
मरायचो
तिनेही मी तुझ्यावर खुप प्रेम
करते रे
असं फसवं उत्तर दिलं होतं..
मी नेहमी खुप खुश
असायचो तिला पाहून
असं काही मनं माझं तिच्यावर
जडलं
होतं..
ती आली आयुष्यात
जेव्हा माझ्या
तेव्हा तिच्यासोबत सुखी संसार
थाटायचा असं मनोमनी ठरवलं
होतं..
ती ही खुप प्रेम
करायची माझ्यावर
तिनेही माझ्यासोबतचं
जगण्या मरण्याचं खोटं वचन दिलं
होतं..
ती सोडून
गेली जेव्हा मला बरबाद
करुन
तेव्हा मी तिच्यासाठी
हस-
या डोळ्यांना ढसाढसा रडवलं
होतं..
खुप प्रयत्न केले खुप
यातना केल्या मी तिला समजावण्यासाठी
तेव्हा असे वाटले जसे
मी मरणाला एक
क्षणासाठी थांबवलं होतं..
मी तिला गमावलं
ती माझ्या नशिबात
नाही म्हणुन
पण ?????
तीने आयुष्यात ते गमावलं जे फक्त
आणि फक्त तिच्यासाठीचं
देवाने
बनवलं होतं..
खरचं अजुनही ती सोडून
गेली ह्या गोष्टीवर विश्वास
बसत
नाही माझा
कारण ?????
खरचं तिने प्रेम केलं होतं
का माझ्यावर
की देवाने टाकलेलं
माझ्यासाठी कधीचं न सुटणारं
कोडं
होतं..
चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून
बघा …
तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू
शकतो …?? हो ….करून बघा
खालील प्रमाणे…
१- तुमच्या बुटाचा साईज.
२- त्यास ५ ने गुणा
३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा.
४- त्याला २० ने गुणा.
५- आलेल्या गुणाकारांत १०१२ मिळावा.
६- आता आलेल्या उत्तरांत आपले
जन्म वर्ष वजा करा. आलेल्या
उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा
साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे
वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे
बरोबर…???
रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे रे..!!
जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाही
आज तिनेच डोळे भरून आणले आहेत
मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी ती
आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे …!!
नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ….
काय मिळाले मला तुझ्यावर खरे प्रेम करुन
मेल्यात मनातल्या भावना गेल्यात सर्व जळून..
.
ह्रदय आता पहिल्यासारखे
धडकत नाही
गेलेत त्याचेही नेहमी
चुकणारे ठोके थांबून..
.
खरे प्रेम माझे मिळाले नाही
मला
ते ही खुप खुप दूर गेले आहे माझ्या पासून..
.
तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून..
.
आता प्रेमाची खुप खुप
भिती वाटते मला
कारण ?????
माझेचं प्रेम गेले मला
पुर्णपणे बरबाद करुन..
.
माझेचं प्रेम गेले मला
पुर्णपणे बरबाद करुन..
पुरे झाले
चंद्रसूर्यपुरे झाल्या
ताराकाय करू
जेणे करून वाहील
प्रेमाचा रानवारा मोरा
सारखा छाती काढून
उभा राहीन जाळा
सारखा नजरेत नजर
बांधून पाहीनकुठे दूर दऱ्याखोऱ्यातदोघे
खोपटे बांधून राहीन
शेवाळलेले शब्द
आणि
कयमक छंद करतील
काय?
शब्दांशिवाय दुसरे आणि
करण्यासारखे आहेच
काय जागा तर
आहेच कीयेउद्या तर वेळअक्षरांच्या
भातुकलीचाती आली
की संपेल खेळ प्रेम
म्हणजे ताक जसं
घुसळत जाणंप्रेम म्हण
जे लिंबू होऊन
“मिसळा”
त जाणं प्रेम
करीन पेट्रोल सारखं
किमतींनी भडकलेलं
आणि एवढं वाढून
सुद्धाटाकीमध्ये ओतलेलं..
शब्दांच्या धुक्यामध्ये
अडकणार नाही
election च्या
झेंड्यासारखा फडकणार
नाही उधळून देईन
तुफान सारंपानावरती
साचलेलंप्रेम करीन तीरासारखं काळजामध्ये
घुसलेलं
तू माझी झाली नाहीस
म्हणून हे जग
मला वेड्यात काढतं
माझं होणं म्हणजे काय
माझं निरागस मन
त्यांना विचारत रहातं
प्रेमात मिलनच झालं नाही
तर काय अर्थ त्या प्रेमाचा
फुकट गेले सारे क्षण
काय अर्थ त्या भावनांचा
मग मी म्हणतो जगास
तुम्हास काय कळतं प्रेमाच
प्रेम हे भावनांनी होत
तेथे कामच काय शरीराच
तुम्हीही केलं असेल प्रेम
खेळलाही असाल शरीराशी
पण त्या आठवणी कुणी
घेवून फिरतो कां हृदयापाशी
जे क्षणभंगूर आहे
त्यात मला कधीच रस नव्हता
मला फक्त माझ्या प्रेमाच्या
आत्म्याचा स्पर्श हवा होता
धरती न आभाळ
सागर न किनारा
याचं मिलन कधी होणार कां ?
म्हणून त्यांच्या प्रेमाला काय अर्थ
असं म्हणता येत कां ?
तुझं मन भावना आत्मा
मी माझ्या प्रेमानं जिंकल
तुझ्या मिलनासाठी मी कायम झुरेलं
हे सुख काय कमी नाही का ?
शरीरापलीकडेही प्रेम असतं
हे या जगास कधी कळेल कां ?
जे प्रेम मला गवसलंय
ते प्रेम यांच्या नजरेस तरी पडेल कां.?
प्रत्येक क्षण बेधुंद होऊन जगणं
सावलीसारख तिचं माझ्यासोबत असणं
सुख असो व दुखः तिचा आधार वाटणं
मनापासून तिचा माझ्यावर विश्वास
असणं
हे प्रेमच तर आहे नां
मीच कुठलीही आस
ठेवली नाही प्रेमाकडून
असंही प्रेम असतं हे दाखवलं
माझ्या प्रेमातून…….!
भाऊंचा कामधंदा तसा जोरातच होता
पण तरी ही ते सतत विचारात असत.
गावातील देवळात एक
म्हातारे आजोबा बसलेले असत.
आल्या गेलेल्यांना आशीर्वाद
देत म्हणून त्यांना सर्व ‘महाराज’
म्हणत.
संपूर्ण गावाची त्यांच्यावर श्रद्धा होती.
काही दिवस भाऊंचे कामात
लक्षच नव्हते लागत. घरात वाद
कामात घोळ सगळेच अगदी विचित्र
चाललेले. सकाळ झाली की कामाला
धावत. रात्री उशिरा काम संपवून घरी जात.
घरी पोहोचल्यावर घरातल्यांच्या
अपेक्षा पूर्ण करणे. अख्खा दिवस
काम फोन पत्रव्यवहार ईमेल
मेसेज हिशेब फायदा तोटा
अपेक्षा आणि सगळ्यांना सगळे
पुरवणे यातच जात. असेच एक
दिवस थकून भाऊ कार्यालयातून
बाहेर पडले. ते देवळाच्या दिशेने
निघाले. महाराजांना पाहून
त्यांच्या समोर जाऊन बसले व
म्हणाले ‘‘महाराज मी कंटाळलो.
दिवसभर राब-राब राबून काम करतो तरी ही दु:खीच. सगळे आनंद छंद मी सोडले. आवडी-निवडीचा विचार न
करता मी स्वत:ला खेचतो. धंद्यातही
आनंद नाही नात्यातही आनंद नाही.
ते सोडा. अहो आयुष्यात शांतता
नाहीच. मला काही क्षण शांततेचे हवे
पण काही केल्या ते मिळत नाही.
काल एकटाच बागेत बसलो तरी
विचार पाठलाग करतात. मला सांगा
तरी काय करू?
’’महाराजांना काय ते लक्षात आले.
त्यांनी भाऊंना सांगितले ‘‘
हे बघ मला एक झाड माहीत आहे.
त्या झाडाखाली पाच मिनिटं बसलास तर तुझे मन शांत होईल. ते
शांततेचेच झाड आहे.’’ समोरच्या
टेकडीवर एक झाड होते त्याकडे बोट दाखवून महाराजाने भाऊंना दाखवले.
त्यावर महाराज म्हणाले
‘‘पण तिथे त्या झाडाजवळ फोन
पैशाचे पाकीट पेन कागद असे काही
नेले की ते झाड आपल्याला फांद्या
मारून पळवून लावते.
टेकडी तशी छोटीच आहे.
चढणे काही कठीण नाही
पण फोन शिवाय जाऊ शकशील
का?’’
भाऊ शांततेसाठी काही करू म्हणून
खिशात असलेल्या सर्व गोष्टी
महाराजांच्या स्वाधीन करून निघाले.
अनेक दिवसांनी ते फोन शिवाय
निघाले होते. पंधरा मिनिटे चालत ते
शेवटी टेकडी चढले. तिथे एक मोठ्ठे
हृदयाच्या आकारात फांद्या असलेले
झाड होते. मस्त थंड वातावरण होते.
झाडाचा फोटो काढू म्हटले तर
भाऊंच्या लक्षात आले फोन नाही
आपल्याकडे. किती वेळ झाला पाहावे म्हटले तर घड्याळ नाही. काही काम
लक्षात आले ते लिहावे म्हटले तर पेन नाही कागद नाही. भाऊ झाडाखाली
बसले. आजूबाजूला निसर्गात रमले
काही जुनी गाणी गुणगुणली
टेकडीवरून दिसणारे सुंदर दृश्य
आणि आयुष्यात घडलेल्या सुंदर
अनुभवांचा मेल घडवला. कसा वेळ
गेला कळलेच नाही. सूर्य मावळतोय
हे लक्षात येताच भाऊ निघाले. दहा
मिनिटात टेकडी उतरले. भाऊ
महाराजांना भेटून पाया पडले व
म्हणाले ‘‘ते झाड खरंच शांततेचे झाड ठरले.’’ असे म्हणून भाऊ निघाले.
तेवढ्यात महाराज म्हणाले ‘तुमचे
सामान घेऊन जा भाऊ. सतत आनंदी असण्याचीही गरज नाही.’ भाऊंना
महाराजांचा संदेश कळला.तुम्हालाही
कळला असेल. स्वत:ला थोडा वेळ
द्या निसर्गाकडेही पाहा जरासे
चांगल्याआठवणींना जागे करा थोडे
स्वत:साठी जगा. सतत व्हॉट्स ऍप
बी.बी.एम. फोन इमेल हिशेब
फायदा आणि ‘मी महान’ या जगात
वावरू नका. स्वत:शी थोड्या गप्पा
मारा. आवडती गाणी ऐका चित्र
काढा थोडे चाला समुद्राचा आवाज
ऐका (समुद्रावर जाऊन!!)
जगण्याचा आनंद घ्या…
कधीतरी इलेक्ट्रिसिटी नाहीच असे
समजून बॅट्री चार्जर स्वीच यांना दूर
ठेवा. शांतता मिळेल. स्वत:साठी एक
शांततेचे झाड शोधा !
कदर करनी है तो जीतेजी करो…
अर्थी उठाते वक़्त तो नफरत
करने वाले भी रो पड़ते है..
वेडेपणाही राहतो तिथेच
अगदी बाजुला
शाहण पणाच्या गांभिर्यही
भेटेल तुला तिथे आणि सोबतीला
निरागसताही आनंदाची आहे
जागा एकदू:खही म्हणेल मला
भेट खोटे पणाही आहे
जराजरा साखरेपणाच्या
दुश्मनीला घालूनीया हातातहात
अल्लड पणाच्या सामजस्य राहते मजेत
छान असे हे कप्प्याकप्प्याने
बनलेलेम
न माझे भावनांनी भरलेलेनको
होवूस
मात्र अचंबित तेव्हापाहुनिया
प्रत्येक कप्प्यात स्वत:ला..
एकदा रजनीकांत
आणि
अशोक सराफ
एक-मेकांना भेटतात…
रजनीकांत : माझ्या लहान पणी
आमच्या गावात light नसायची
म्हणून मी अगरबत्तीच्या प्रकाशात
अभ्यास करायचो !!
अशोक सराफ : आमच्या गावात
पण light नसायची आणि
अगरबत्ती पण नसायची !!
रजनीकांत : मग…
अशोक सराफ : काय नाय
माझा एक मित्र होता प्रकाश
नावाचा मी त्याच्या सोबत
अभ्यास करायचो
पण
एकदा पाउस पडला
आणि प्रकाश भिजला…
रजनीकांत : मग…
अशोक सराफ : मग काय नाय
माझी एक ज्योती नावाची
मैत्रीण पण होती ना…
प्रेयसी :- मला वाटले आज तू नाही येणार भेटायला !!
प्रियकर :- असे का ?
प्रेयसी :- आज रक्षाबंधन आहेना
म्हणून ….. !!
प्रियकर :- आज मी जरी खूप कामात असलो असतो तरी तुला भेटायला नक्कीच आलोच असतो …………
कारण इतिहासामध्ये लिहिले आहे कि
“युद्धामध्ये इंद्र देव दैत्यांकडून हरायाला आला होता
तेव्हा ऋषींनी एक धागा मंत्रून इंद्राच्या पत्नीकडे दिला व
तो धागा इंद्राच्या पत्नीने इंद्राला बांधिला व इंद्राची रक्षा करण्यासाठी प्रार्थना केली
त्यावर इंद्राचा विजय झाला”………..
आज हा धागा बहिण आपल्या भावाला बांधते पण पूर्वीच्या काळी
एकमेकांची रक्षा करण्यसाठी हा धागा बांधण्यात येत होता
अगदी पत्नीने पतीला
आईने मुलाला व
मुलीने वडिलाना राखी बांधल्याची कित्येक उदाहरणे आहेत…………..आणि म्हणून मी आज तुला भेटायला आलो आणि ह्या पवित्र दिवशी आयुष्यभर माझ्या बायकोची म्हणजेच तुझी रक्षा करेन हे खास सांगायला आलो आहे !!
तात्पर्य :-समाजातील मुलींची मग ती बहिण असो मैत्रीणअसो प्रेयसी असोबायको असो किंवा अनोळखी मुलगी असोत्यांची रक्षा करणे व त्यांना अन्यायापासूनवाचविणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे !!
नक्की वाचा…
आणि जमलंचं तर विचार करा…
जेव्हा तुम्ही खरे बोलत असता तेव्हा ते
सिध्द करायला कशाची गरज नसते कारण
खोटे बोलतानाचं कारणांचा आधार
घ्यावा लागतो….
गेलेल्या बद्दल कधीचं जास्त विचार करु नये…
कारण त्याने फक्त दुखः होते..
येणार आहे त्याचा ही जास्त विचार करु नये…
कारण त्यामुळे चिंता होते..
आहे तो क्षण आनंदाने घालवा…
कारण त्याने खरे जीवन जगता येते..
जीवनातला प्रत्येक अनुभव
आयुष्याला अधिक चांगले घडवतो
प्रत्येक येणारी समस्या ही
आपणाला रोखायचा प्रयत्न करते..
हे आपल्यावर असते तिथेचं थांबायचे
का मार्ग शोधून पुढे जायचे..
** नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा
सुंदर मन शोधा..
जे सुंदर दिसते ते नेहमीचं
चांगले असेल असे नाही..
पण चांगल्या गोष्टी
नेहमीचं सुंदर असतात..
ती :- तू
आता पहिल्यासारखा का राहिला नाही ?
तो :- कसा असणार ? आता तुझी साथ
जी सोबतीला नाही …
ती :- आता परत कोणाच्या नजरेत गुंतशील
का ?
तो :- आता गुंतायला तशी पाणीदार नजर
सापडणार नाही…
ती :-.shoन्या इतके कशाला रे प्रेम केलेस रे
माझ्यावर ?
तो :- जीव तू माझा अन
स्वताचा जीवकोणाला प्रिय नाही …
ती :- सख्या तूच सांग मी काय बेवफा आहे
काय ?
तो :-.aare..vede.े बेवफा आपले नशीब आहे ग तू
बिलकुल नाही ..
ती :- मग असे कर न विसरून जा ना मला तू
कायमचा …
तो :- (जरा हसतच म्हणाला )
माझे अस्तित्व आहेसग तू
तुला विसरायला तू एक स्वप्न नाही .
लताना जरा जपुन बोलावं
कधी शब्दअर्थ बदलतात..
चालताना जरा जपुन चालावा
कधी रस्तेही घाट करतात..
झुकताना जरा जपुन झुकावं
कधी आपलेच खंजीर खुपसतात..
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं
कधी फुलेही काटे बनतात..
मागताना जरा जपुन मागावं
कधी आपलेच भावं खातात..
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं
(¯`v´¯)
`•.¸.•´ … ¸.•°*”˜˜”*°• Like✔
. `?´ ¸.•°*”˜˜”*°•. Tag ✔
… ¸.•°*”˜˜”*°•. Share ✔
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते…♡♡
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते…♡♡
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡♡
♥ प्रेम
कधी नाही विचारत
कि”कोण आहेस
तू ?” ………… ते फक्त
म्हणते कि ” माझीच
आहेस तू!!”
प्रेम
कधी नाही विचारत
कि” कुठून आहेस
तू ?” ………. ते फक्त म्हणते
कि ” माझ्याच हृदयात
राहतेस तू !!”
प्रेम
कधी नाही विचारत
कि ” काय करतेस
तू ?” ……….. ते फक्त म्हणते
कि .”माझ्या हृदयाची स्पंदने
चालवतेस तू !!”
प्रेम
कधी नाही विचारत
कि ” का दूर आहेस
तू ?” ……….. ते फक्त म्हणते
कि ” माझ्याच जवळ
आहेस तू !!”
प्रेम
कधी नाही विचारत
कि ” माझ्यावर प्रेम
करतेस का तू ?” ………….. ते
फक्त म्हणते ” माझ
संपूर्ण आयुष्याच आहेस
तू !!”
मुले ………अ सतातच
असे
मुले ………अ सतातच असे
मुले ………अ सतातच असे
एखाद्या मुलीवर मनापासून
प्रेम करणारे
ती आपली होऊ शकत नाही
हे माहीत असून
फ़क्त तिच्यावरच प्रेम
करणारे…
मुले ………अ सतातच असे.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे..
खरच काही मुले ………असतातच असे
माझ्या सारखे…
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून
त्यात आपले प्रेम शोधणारे.!!
एक हृदयस्पर्शी प्रेम कथा :-कॉलेजमधले बी. कॉमचे शेवटचे वर्ष.कॉलेजची ओव्हरनाइट ट्रीप होती.शेवटची असल्या मुळे वर्गातले सर्व जण आले होते.तीही. दिवसभराच्या दंगामस्ती नंतर रात्री कॅम्पफायर भोवती सगळे जमले.रात्र झाल्यामुळे पडलेल्या मस्त थंडीत कॅम्पफायरची उब हवीहवीशी वाटतहोती.त्या उबेत अंताक्षरी चांगलीच रंगली.नेहमी बुजरी बुजरी असणारी तीही गायली. मला उगाचच वाटत होते की ती आपल्या कडेबघून गातीये.रात्र चढायला लागली आणि हळूहळू सगळे पेंगुळायला लागली आणि एक एकजण झोपायला जायला लागले ….. हळू हळू सगळेच गेलेमीही गेलो मग झोपयला.कसल्याश्या हुर्हुरीने मन अस्वस्थ होते ..काय ते नक्की काळात न्हवते.गादीवर पहुडलो होतो पण झोप येईना. उगाचाच कूसबदलून झोपायचा प्रयत्न करत होतो.येढ्यात बाहेर कसली तरी चाहुल लागली म्हणून बाहेर आलो……पाहतो तर ती एकटीच कॅम्पफायर शेजारी निखारे न्याहाळत बसली होती.डाव्या हाता वर भार देऊन दोन्ही पाय मागे दुमडून एकटक निखारे न्याहाळतकसल्याशा विचारात दंग. धीर करून मी पुढे गेलो तिच्या बाजूला येउनउभा राहिलो. तिला अजून माझी चाहुल लागली नसावीइतकी ती विचारात दंग होती.आज पर्यंत तिच्याशी मी…ती आणि मी दोघही एकट असताना कधीच बोललो न्हवतो.”काही प्रॉब्लेम? ” मी विचारले..एकदम दचकून तिने माझ्याकडे पहिले..बारीकसे हसून म्हणाली “नाही. काही नाही” ..”मग इथेच अजून?””सहजच”तिच्या बोलण्यातल्या सहज सुलभते मुळे रीलॅक्स होऊनमी तिच्या शेजारी बसलो …तिला न्याहाळत…मोकळे सोडलेले तिचे केस वार्याचे निमित्य करूनतिच्या गालाशी खेळत होते…..वार्याच्या झुळकिने निखारे फुललेकी त्याचा लाल उजड तिच्या चेहर्यावर पडत होता त्याच्याशी ते केस लपंडाव खेळत होते.त्या लाल उजडात तिचा सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत होता.मधूनच आपल्या उजव्या हाताने ती ते वार्यानेझुळझुळणारे केस सावरून काना मागे सारत होती.मी आता तिच्या अगदी जवळ बसलो होतो…अनाहूत पणे माझा हात तिच्या चेहर्यावर झुळझुळणार्या त्या केसान कडे गेला …पणमी तो आवरला. घड्याळ बघायच नाटक करून हात मागे घेतला.पुढे पसरलेले पाय दुमडून छातीशी घेतले गुडघ्याला मिठी मारूनहनुवटी गुढग्या वर ठेऊनतिच्या चेहर्यावरचा तो लाल प्रकाशाचा लपंडाव न्यहाळत राहिलो..निलमने पण आता आपले केस मागे बांधले..निलम …… दोन तीन महिन्यांन पूर्वीचआमच्या कॉलेज मधे आमच्या वर्गात आलीआणि सरळ सर्वांच्या मनात रूजली.निलम रूजली पण रूळली मात्र नाही.ती कोणात फारशी मिसळत नसे किंवा कोणाशी फारसे बोलतही नसे.तिला कॉलेजला सोडायला बहुदा तिचे वडील आणि न्यायला भाऊ येत असे.तिच्याशी बोलायचा मी एक दोनदा प्रयत्न केला पण फारशी दाद नाही मिळाली.नाही म्हणायला आमच्या कंपू बरोबर कॅंटीनला आली ती तीन चारवेळा आमच्या बरोबर मिसळ खायला पणआमच्यात ती कधी मिसळली नाही.एक दिवस आमचा कंपू असाच कॉलेजच्या आवारात टवाळक्या करत होता.अचानक सर्वजण शांत झाले आणि माझ्या मागेबघू लागले ……… काय आहे रे मागे असेम्हणत मी मागे बघितले तर मागे निलम होती.मी काही म्हणायच्या आतती म्हणाली “मला तुझी अक्कौंट्सची वही पाहिजे”.“माझी अक्कौंट्सची वही? ““हो तुझी वही” असे म्हणततिने मी रोज जी एकमेव फुल्लस्केप नोटबूक कॉलेजला आणतअसे …ती माझ्या हातातून घेत “मी यायच्या आधी काय काय झाले ते पाहिजेहोते” असे म्हणत निघून गेली॰दोन तीन दिवसांनी वही परत आली.मी ती वही बघायच्या आत आमच्या कंपूनेती ताब्यात घेऊन तिचे डीसेकशन केले कुठेकाही मेसेज वगैरे सापडतोय का बघायला पण त्यांना काहीही नाही मिळाले.मी दाखवले नसले तरी मीही तेच करायला खूप खूप उत्सुक होतो.त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी पण वहीचे संपूर्ण डीसेकशन केले पण कुठेही काहीही सापडले नाही.नाही म्हणायला शेवटच्या दोन तीन पानानवरच्या ग्राफ्फीटी मध्ये माझ्या लुनाचा नंबरआणि त्या खाली काही तरी अगम्य भाषेतिल मजकुराची भर पडली होती.पण हे कंपू पैकी कोणाचे तरी काम असेल म्हणून मी जास्तलक्ष दिले नाही….अचानक …ती बोलली …आणि माझी विचार मुद्रा भंग पावली …अह्न काय म्हणाली ती ….हा …“मला आवडतोस तू खूप” शांततेचा भंग करत अचानक निलम म्हणाली.मी दचकून तिच्या कडे बघून..“काय?” असे जवळजवळ ओरडलोच…“;;.वाचले नाहीस का? तुझ्या वहीतमागच्या पानावर लिहाले होते मी…लुंनाच्या नंबरच्या खाली”.“ते तू लिहाले होतेस? सतोडवआ असे काही तरी होते ते?”“हो उलटे वाच उर्दू सारखे.” असे म्हणतती उठली आणि “चला आता झोपूयात गुडनाइट”असे म्हणत ती मुलींच्या डॉर्मेटरी कडे गेली सुध्या.आता थंडी चांगलीच जाणवू लागली होती.विझत्या निखर्यान वर फुंकर मारून मी ते चेतवायचा प्रयत्न केला.आवाक झालेला मी तसाच पाठीवर आडवा होऊन अकाश्याकडे बघत विचार करू लागलो..व्हॉट नेक्स्ट? आता पुढे काय आणि कसं?विचारात किती वेळ गेला कळलं नाही पण अचानक आवाज आला“ए दगडा झोपायच नाही का तुला? चल आत.“ अरविंद. दुसरे कोण? कंपुतला माझा सगळ्यात जवळचा मित्र.त्याच्या दर्डावण्या मुळे मी त्याच्या बरोबर आमच्या डॉर्मेटरी कडे निघालो.जाता जाता त्याने विचारलन “काय म्हणतहोती ती?”“कोण?” मी साळसूद पणे विचारले…”निलम…. मला माहितीये ती पणहोती इथे बराच वेळ.”“काही नाही रे विशेष” असे म्हणून विषय झटकून मी आत खोलीत येऊनडोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपेचे नाटक केले.ट्रीप परत आली.दिवळीच्या सुट्ट्या संपल्या कॉलेज परत सुरू झाले. तेच रूटीन आमचे आणि निलमचे.भराभरा दिवस गेले फाईनल परीशा सुरु झाल्या आणि संपल्या सुद्धा.शेवटच्या पेपर नंतर आम्ही सगळा कंपू पेपर डिसकस करत येत होतो तेवढ्यात ..अरविंद कानात कुजबुजला नीलाम येतीयेमी सगळ्यांना घेऊन सटकतो तू आज तरी काही तरी सेरियसली बोल तिच्याशी.मी आणि निलम चालत गेट कडे निघालो.“काय ठरवलायस पुढे?” निलमने विचारले.“काही नाही नोकारी बघतोय. बहुदा सीए पण करीन.”“त्या विषयी नाही विचारलं” … निलम म्हणाली…”आमच्या कडे मला स्तळ बघताएत माझ्या साठी. दोन तीन महीने फक्त मी हे पुढे ढकलू शकेन त्या पेक्षा नाही.चल बाय दादा अलाय” असे म्हणत ती मोटारसयकल वर आलेल्या तिला न्यायला आलेल्या तिच्या भावा बरोबर निघून गेली.मी सुन्न होऊन नुसताच उभा होता.“काय म्हणाली?” अरविंद दुसरे कोण?“काही नाही रे” “खोट बोलू नकोस.मी तुझ्या वहीतल वाचलाय तिने लिहलेले”“तू वाचलस?”“हो तुझ्या लूंनाच्या नंबर खाली तिनेकाय लिहल होत ते मला माहिती आहे”अरविंद म्हणाला.“मी तिचा पत्ता काढलाय. आपण तिच्या घरी जाऊयात. मी बोलेन पाहिजे तर तिच्या वडिलांशी पण..be serious at-least now.”“माझ्याकडे ह्या रत्नाच कोंदण नाही रे अरविनदा.” मी अरविंदाला म्हणालो.“मूर्ख आहेस. अरे रत्नांच कधीच म्हणणं नसतं सोन्याचच कोंदण पाहिजे म्हणून.चांदीत पण रत्न सेट होतात अगदी उत्तमरित्या. जास्त विचार नको करूस.” hmm माझ्या ट्रेडमार्कउत्तरावर वर “तू म्हणजे ना” असे म्हणत तो चिडचिडत निघून गेला.पण घरच्या जवाबदर्या आईचे आजारपण आणि दोन बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहणारेआम्ही सहा जण ह्या परिस्थितीत अजून पाच सहा वर्ष तरी लग्नाचा विचार करण शक्य न्हवते..हे मी अरविंदाला कसे समजाऊ?बघता बघता रिजल्ट आले.रिजल्ट बघायला कॉलेज वर गेलो…माझ्या रिजल्टचा प्रश्नच न्हवता माझा फर्स्ट क्लास ठरलेला होता…पण मला तिला बघायचे होते… लिस्ट मध्ये तिचे नाव होते…पण ती आसपास कुठेही न्हवती…..मला चुकल्यासारखे वाटत होते ….माझा शोध काही थांबत नव्हता …तोच आवाज आला …“तिचे लग्न झाले .”अरविंद दुसरे कोण?“तिचे लग्न झाले आणि त्यामुळे ती नाही दिसणार तुला आता इथे.मला दिसली होती लग्नानंतर.आमची नजरा नजर झाली….खूप आरततेने बघितले रे तिने माझ्या कडे. दगडा…तू असे नको होतेस करायला.”हे सगळे काल पासून का आठवते आहेयेवढ्या त्रिव्यतेने? गेल्या तीस पस्तीसवर्षात दहा वेळाही न आठवलेली ही गोष्टकाल पासून सतत का भेडसावतीये ?“बाबा तुमचा फोन”ह्या आवाजाने दचकलो.माझी मुलगी हातात फोन घेऊन उभी होती…”कोण ग?”“अरविंद काका” …”काय रे अरविनदा?” असे म्हणे पर्यंत अरविंद म्हणाला“आजचा पेपर बघितलास?”त्याचे वाक्य संपताय तो पर्यंत समोर पाडलेल्या वर्तमांपत्रावर नजरगेली…समजत नव्हते मी करू तरी काय अन जे केले होते ते तरी बरोबर होते का ….अरविंद चा आवाज अन तिची ती आठवण काळीज चिरत जात होते ….मी जे वाचले ते असे होते ….द्रुतगती मार्गावरझालेल्या भीषण…..अपघातात १ जण ठार १ जखमी ….होते ….जी ठार झालेली ती तीच होती…..जिने मनाने माझ्यावर प्रेम केले …अन ….आज पर्यंतच्या आयूषात कधीही रडलो न्हवतो.आई गेली तेव्हा सुद्धा…माझा उर भरूनआला होता अश्रु हि डोकावले होते पण.. कधी बाहेर पडले न्हवते.आज प्रथमच एक अर्श्रू सगळ्यांची नजर चुकवून समोरच्या चहाच्या कपात पडला..
तू आलीस माझ्या जीवनात
नव पहाट बनून मी मन दिले
तुला हृदय खणून खूप बरे
वाटते तुझ्या जवळ राहून
आठवणीत काढतो सार्या
राती जागून॥
( येतो सबको होता है )
गेलीस गावाला की तुझ
विना जातो झुरून दिवस
सुरु होतो माझा तुझे नाम
स्मरून तुझा फोटो बघतो
मोबाइल मधला निघताना
घरून तुझे हसणे लाजणे
तर जाते माझे काळीज
चिरून करत असशील प्रेम
तर घे परमिशन बापा कडून॥
ये माझ्या घरी आणि रहा
मिळून मिसळून दे खूप प्रेम
मला आणि घे दुपटीने माझ्या
कडून मान ना पडेगा तुझे जेव्हा
बसशील रुसून..गेलीस सोडून
मला तर जीव जाईल माझा मग
काय फायदा रडून..
साला जीवच नसेल शरीरात
तर कश्या येतील संवेदना या
हृदया मधून..
श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती
केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी
तिथेच ठरविले मी
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी
सकारात्मक असारोज स्वतःला सांगा :आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार…
आई” एक नाव ..
जगावेगळा भाव …
“आई” एक जीवन..
प्रेमळ मायेच लक्षण…
“आई” एक श्वास..
जिव्हाळ्याची रास…
“आई” एक आठवण..
प्रेमाची साठवण…
“आई” एक वाट..
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…
“आई” एक गोड नांत..
बहरणारया जीवनाची हिरवी पात…
“आई” एक.. न संपणारी ठेव..
जीवापाड जपणारी एकमेव…
“आई” एक घर..
वात्सल्याची सर…
“आई”…नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का…
मी हसत होतो
ती हसवत होती
मी फसत होतो
ती फसवत होती…..
मी चिडत होतो
ती चिडवत होती
मी रडत होतो
ती रडवत होती…..
मी बोलत होतो
ती विचारत होती
मी ऐकत होतो
ती सांगत होती…..
मी वेडा होतो
ती शाहणी होती
मी अश्रुं होतो
ती पानी होती…..
मी कोण होतो ?
ती कोण होती
मी शेवट होतो
ती सरण होती…..
मी शेवट होतो
ती सुरुवात होती
मी मरण होतो
ती कारण होती…..
एक खरी आणि खुरी प्रेम
कथा….एका युवकाची…..तर ते अस
घडल…
एका युवकाची आणि एक मुलीची ओळख
झाली आपल्या ओर्कुट
माध्यमातूनरोजच online बोलन सुरु झाल…ते
एवढे
चांगले मित्र झाले
कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय
ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण
आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते ४
महिने हे
असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच
प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्…………य
ाला विचारले.
तू माझ्यावर प्रेम करतोस?
दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले
नव्हते.
फक्त फोटो पाहिले
होते….तिच्या त्या प्रश्नावर
त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम
तुझ्यावर म
त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू
का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित
नव्हत तू
माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर
प्रेम
करतो असे सांगितले आणि तू
मैत्रीही नाही ठेवली तर?
अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार
मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय.
लव. यु
कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल.
आणि ओर्कुट
वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण
दोघांशिवाय
न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले…
वेळ
आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच
खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण
असायचं…
हा मात्र कामामुळे जाऊ शकत
नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर
नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण
भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे
निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..
भेटीचे
ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ
त्याच्या खाली.. युवक तेथे
पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन
थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं
आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित
अस
होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे
नक्की समजल…
त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर
प्रेम
होत… कुठे फिरायला जायचं
हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे
उत्तर
मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास
गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न
चिन्ह
दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव.
यु ऐकू
येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर
कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले
आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर
हाजीमलंग
झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास…
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत
होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे
सांगून
युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप
घेण्याची वेळ
आली आणि…पुन्हा वी. टी station वरून
दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..
दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर
लिहून
ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अश
ी हि पहिली भेट
झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन
चालू
झाल…
एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं
आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४
महिने हे
प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक
तिच्याशीच नव्हे
तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू
लागला…..फक्त तिचे
बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू
असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण
नाही झाल…..
ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement
करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९
या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार
होते..
एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले
नाहीत….
दोघांनाही फार आठवण आली होती…
सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण
तो बंद
होता आणि अकराच्या सुमारास
तिच्या बहिणीचा फोन
आला….
कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग
सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून
त्याने
मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर
असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर
किमान
७ दिवस या युवकाने कोणाला काहीच
प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर
तो ठीक
झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल
अस वाटत
असेल….. तो तिला विसरू शकेल ?
अशी हि आपल्यातीलच
एका युवकाची….. अधुरी एक कहाणी
आठवत तुझ ते मिश्कील हसणे काळजाआड लपणे
हळूच डोकावून बघणे अन लांब केसाशी खेळणे
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तू नसूनही तू आहे असे वाटणे
मग सतत मागे वळून बघणे
हळूच मनाला समजावणे
अन जुन्या आठवणींत गुरफटणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तुही चंद्र बघत असशील म्हणून चंद्र बघणे
चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे
टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी बोलणे
अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे
काय यालाच म्हणतात miss करणे
काय यालाच म्हणतात miss करणे……
हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो
माझामध्ये मी तुलाच बघतो
सातासमुद्रा पलीकडे आहे पण
रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्न करतो
कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो
तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो
कारण मी तुला रोजच Miss करतो.
प्रेमाचा अर्थ ……………
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे..♥
मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..♥
भांडून सुधा ज्याचा राग येत नाही
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥
स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो
ते प्रेम आहे..♥
ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..♥
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..♥
ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते
ते प्रेम आहे..♥
हि पोस्त वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली
ते प्रेम आहे ..♥
तुझ्या शिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्न
सुद्धा पाहू शकत नाही..
श्वासा शिवाय काही
क्षण मी जगू शकतो..
पण तुझ्या शिवाय एकही
क्षण जगू शकत नाही..
भेटी साठी व्याकुळ झालेले
मन आज त्रुप्त होणार
तुझ्या माझ्या भेटीला
आज मुहुर्त सापडणार
वाटते जराशी भिती तरी
माझ्या समोर तु असणार
आज सगळ्या जगाला
विसरुन फक्त तुलाच पाहणार..
♥ माणुसकी ♥
“माणूस मरत असताना शरीराचे काही भाग
खालील प्रमाणे बंद पडत जातात
डोळे :- ३१ मिनिट्स नंतर
मेंदू :- १० मिनिट्स नंतर
पाय :- ४ तासांनंतर
स्कीन :- ५ दिवसांनंतर
हृदय :- त्याच क्षणाला बंद पडते
हाडे :- ३० दिवसांनंतर
पण ……….
उभ्या आयुष्यात जिंकलेली मने मिळवलेल प्रेम
केलेली मदत ………… मरणा नंतर सुध्द जिवंतच
राहते
♥ तात्पर्य :- शरीरावर नाही मनावर प्रेम
करा !!! ♥
अभिमानच नाही तर माज आहे माज
मराठी असल्याचा…
थांबा.इथंच चुकतोय आपण
मित्रांनो..माज? ?
अरे भाऊ कसला माज??
स्वत:च्या मातृभाषेचासंस्
कृतीचा अभिमान
असतो.असावाच लागतो नाहीतर
तर
तो भुमिपुत्र कसला??
पण या अभिमानाला जर आपण माज
म्हणु
लागलो तर आपणच
आपल्यातला उध्दट
मराठी माणसाचे प्रदर्शन करतोय
असं
नाही का वाटत??
आक्रमकता दाखवण्यासाठी
“माज” हा शब्दप्रयोग
मला तरी अयोग्यच
वाटतो.कारण मराठी माणसाचे
रौद्ररुप आजवर
सगळ्यांनी पाहिलेच आहे मग दोन
अक्षरांची ती काय गरज??
अभिमान असावास्वाभिमान
असावा पण माज
नको कारण याच मराठी मातीत
जन्माला आलेला आपला सचिन
तेंडुलकर
यशाच्या सर्वोच्च शिखरावर
असुनदेखील
त्याची नम्रता तसुभरही ढळलेली नाही
तर मग
माझा आवडता खेळाडु सचिन तेंडुलकर
असं गर्वाने
सांगणारे आपण त्याच्याकडुनकाय
शिकलो??
म्हणुन परत एकदा सर्वांना नम्र
विनंती की कोणीही माज आहे असं
म्हणु नये पण
समोरच्याला लाजवेल
ईतका अभिमान मात्र
हवाच..
जय शिवराय../>
जय महाराष्ट्र../>
जय श्रीराम…/>
गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान
अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असतेबसुन बसुन त्यावर एखादा संटा
तर कधी एखादी माशीच बसतेअणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाहीकारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…
सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातोमस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातोअणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही कारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
वीकएंड्ला आऊटींग कर.
तो
फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतोकाही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाहीकारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही
दिवस भरात २-४ कॉल होतात
जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाहीकारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही
कारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले
तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाहीकारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.तेबाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही
कारण
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही..!
आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!
बघीतलं नां
गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात
सांगा कोणी त्यांना पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही…!
“प्रियकर :- देवा माझी तुझ्याकडे
नम्रपणे
प्रार्थना आहे कि तू
माझ्या सोनुला नेहमी खुशीत मजेत
समाधानात
आरोग्यात व सदा आनंदात ठेव.
देव:- अरे तुझ्यापेक्षा मला तिची जास्त
काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे
आणि म्हणूनच मी खास
तिच्यासाठी तुला बनविले
आहे …. फक्त
तिच्या आनंदासाठी नाही तर
तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास
एकमेकांसाठी !!
जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार
अशी ती आई
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले
जिच्या पदरात आपण बालपण घालवले
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही
अशी ईश्वराचा साक्षात रूप म्हणजे आई
आभाळापेक्षा उंच जिची माया
सागराहूनही खोल जिचे प्रेम
ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार
बाळाचं रडणे ऐकून सुसाट धावत जी जाई
अशी न संपणारा प्रेमाचा सागर म्हणजे आई..
स्वतः खेळणं बनून अंगाखांद्यावर खेळवले
हात पकडून अ आ इ ई गिरवायला जिने
शिकवले
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले
प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई
अशी दयाची घागर म्हणजे आई…
जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही
जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोल
नाही
जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय
तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय
कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे
आई…
नजर न लागावी म्हणून काजळ लावणारी आई
असते
चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास
भरवणारी आई असते
अपूर्ण असलेला घरचा अभ्यास पूर्ण
करणारी आई
असते
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाट
पाहणारी आई असते…
एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई
कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आई
असते
तर कधी चुक्यांवर रागावणारी आई असते
आपल्या दु:खात रडणारी सुखात हसणारी आई
असते
पावसात भिजून आल्यावर पदराने डोकं
पुसणारी आई असते
जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल
अशी साठवण म्हणजे आई…
पिंजलेलं मननवं काय?
चांदण्या रात्री हरवलेली स्वप्नं तेव्हा
कळलं पायवाट तेव्हा आजते क्षणमनातलं
वादळ मन मोर भिकारीण सप्तपदीवास्तवाचे
ठिपकेतू दिलेल तुझं देणं अंगण कोंदणसगळंच
काही झरोका वादळ झेलतानाचुकत गेलंय बरंच
काही अंतरीचे नेत्ररंग उमलत्या कळ्याचेदुःखवड
पूजा आशा हीच सखी सलजोगवा मांजरीची
पावलं मन्मनीचा गाभारा स्वप्नांचे गाणे
माया मैफील कसे डोळी याचा
माठ सांजवात कापूर आरती स्वप्न अधांतरी
ती सहज म्हणून गेली…
“विसर मला”
त्या वेळी काही
समजलेच नाही..
वारा वाहतोय कि
नाही समजले नाही..
डोळे मिटतायत कि
नाही समजले नाही..
श्वास पण कसा
घ्यायचा समजले नाही..
जगायचे कसे ते
तिने शिकवले…
पण
तिच्या शिवाय कसे
जगायचे हे समजलेच नाही..
क्षण भरच सहवास राहिला
आठवणी जवळ आल्या पण
त्यांचे जतन कसे करायचे हे समजलेच नाही..
प्रेमाच्या या शिडीवर
पाय ठेवला खरा पण
शेवटची पायरीच मला
दिसली नाही..
नाही बांधू शकत ताज महल मी
म्हणुन काय मी शोक करत बसायचे
प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे
ठरविले मी काही तरी लिहायच
े
घेतला आधार मी शायरीचा
आणि ठरविले मनसोक्त वहायचे
नाही जमल ताज महल तर
यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे..
नाही होऊ शकत नायक मी
म्हणुन काय नालायक व्हायचे
खुप मनापासून केलेल प्रेम
पायाखाली तूडवायचे …
ठरविले मी नाही आता नाही
तटस्थ आपण रहायचे
थोडून सारी बंधने
प्रेमसागारत डुबायच ♥
आज तुझी खूप आठवण आली
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला
तुझा जुना नंबर शोधून
बंद असून सुद्धा एकदा तपासून
पहिला
नंबर अन अवेलेबल दाखवत होता
इथे श्वास सारखा फुलत होता
का माहित नाही कसतरीच
झालेलं
मनात सारखं काहीतरी चाल्लेल
हो तिथेच गेलेलो मी
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो
नजरेला नजरा देत
एकत्र राहणार बोललो होतो
तू मात्र निघून गेलीस
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण
करतोय
मी अजूनहि तुझी तिथेच वाट
पाहतोय
तू गेल्यावरही तू जवळ
असल्याचा भास होतोय…
तुझ्या साठी Facebook वर येत असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
FRIEND भेटला की थोडा वेळ
Chatting करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
कधी ऑफिस चे काम
तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो
तरी Facebook वर
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता
करत असतो…
प्रेमा विषयी कुणी किती ही
लिहील तरी ते कमीच आहे
कारण आयुष्य जगण्यासाठी
तीन प्रमुख गरजा नंतर व्यक्तीला
गरज असते ती खर्या प्रेमाची.
पण जीवनात आलेल खर प्रेम
ओळखायला आपण कधी कधी
खूप उशीर करतो.
रुक्ष व्यवहारी जगात एखाद्या
सुंदर कोमल स्पर्शा सारख हे
प्रेम उमलत बहरत पण अक्षम्य
दुर्लक्षित होऊन कोमेजूनही जात
अस म्हणतात.
आपण कुणालाही तोडू शकतो
पण प्रेमाचे बंधन तोडण निव्वळ
अशक्य असत पण आपण नेमके
इथेच चुकतो.
इतक्या पवित्र भावनेलाही
व्यवहार स्वार्थह्या गोष्टीचा
मुलामा चढविला जातो आणि
मूळनिखळ निरागस भावना
कलुषित होऊन जाते.
आपल्या आयुष्यात आपल्या
साठी आपल्याशी एकरूप
झालेली व्यक्ती कुठल्याही
प्रसंगी तुम्हाला कधीही एकट
सोडत नाही.
तुमची सावली बनून रहाते.
कुठल्याही नात्यात चढ उतार
हे असतातच पण वाईट दिवस
आले किवा काही तात्कालिक
वाद झाले तरी खर प्रेम जोडून
ठेवत.
पण अनेक वेळा आपली दृष्टी
हे प्रेम ओळखायला चुकत.
पर्याय निर्माण झाले की अशा
प्रेमाची किंमत आपण अनेकदा
करत नाही.
कुठेतरी बुद्धी ही मनावर हावी
होते आणि अशा खर्या प्रेमाच्या
नात्यातून आपणस्वतःला मुक्त
करतो.
पण अस मुक्त होण
सोप असत का ?
कितीही व्यवहारजपला तरी
अंतर्यामी ओढ संपू शकत्ते का ?
नेहमीच बुद्धी जे सांगते ते
योग्य असतच अस नाही.
कधी कधी छोट्याशा गोष्टी
ज्या समजुतीने मिटू शकणाऱ्या
असतात त्याला गंभीर समजून
आपण नात तोडून टाकतो.
पण पुढे जावून आपण इतका
ही कठोर निर्णय घ्यायला नको
होता असजर वाटल तर तुम्ही
नक्कीच त्याना त्यात खरे
गुंतले होतात हे समजाव.
ज्याला तोडल्यावर मनात
वेदनेची कळ उमटते.
ज्याच्यासाठी आपला अहंकार
रागही आपण संयमित करू
शकतो त्या व्यक्तीवर तुमच खर
प्रेम असत आणि ते प्रेमच तुमचं
ही खर प्रेम असत हे समजाव.
म्हणून अस वाटत की नशिबाने
मिळालेली अशी गोड माणस
क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून
टाकू नये कारण काय सांगाव
उद्या सगळ असेल पण
सोबतीला कुणी हक्काने
भांडणार रुसणार आणि
छोट्याशा समजुतीने लगेच
खुदकन हसणार गोड प्रेम
आयुष्यात नसेल.
ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा
आत्ताच बागेची काळजी घेण
केव्हाही चांगल नाही का ?
सांग ना तुला मी विसरु तरी कसे ?????
तुझ्या कटू आठवणीँना मिटवू तरीकसे …..
माझ्या ह्रुदयात जेतुझं घर आहे
ते घर मी माझ्याचं हाताने पेटवू
तरी कसे …..
आजकालचं दुःखही मलाअनमोल आहे
शेवटी ते तु दिलेलं आहे …..
मग मी या निरर्थक अश्रूं मागे
त्याला लपवू तरी कसे …..
मनाचे ढगही दाटून आलेत
हे डोळेही अश्रुंचा
मुका पाऊस बरसवू लागलेत …..
या वेड्या मनाची तगमग
या मनाचे निर्मळ स्वप्न
मी तुला सांगू तरी कसे …..
बघ आता विजा चमकु लागल्यात
सोबत पावसाचाही जोरआहे …..
सांग काय करु आता ?
या वादळात हरवलेले वळण
मी शोधू तरी कुठे …..
ओठांवर आलेले हे शब्द
मागे फिरवू तरी कसे…..
भर पावसातही कोरड्या या मनाला
तुझ्या विरहाने भिजवू तरी कसे …..
आता या पुढे मला
तुझी अतुट सोबत नसल्यावर …..
माझ्या शब्दांचे रंग कुणावरही
मी उधळू तरी कसे …..
फक्त एकदाचं अखेरचंसांग गं मला
तुला मी विसरु तरी कसे ???
तुला मी विसरु तरी कस???
चाँदॊ मांमान केल चांदन्यांना
☆…………Invite…………☆
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ° ○ °
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
°○सुर्य प्रकाशान पकडली °○
○°☆…….Flight……☆○°○
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
° ○ °प्ररमॆंश्वराची करा○ ° ○
○ °आटवन करा बंद° ○
☆…….Light……..☆
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
माझ्या कडुन तुम्हा सर्वांना
☆……Good Night….☆
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ °
○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○ ° ○
:´`´`~”*!शुभ रात्रि!*”~´`´`:
‘ -←←←☆→→→→-‘
↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓
ती समोरून आली तरीही शब्दान्ना बांध फुटत नाहि
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि…
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय…
…वही मागण्याशिवाय कधी बोललो नाहि
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि..
माहित नाहि
ती मरते का नाहि मज्ह्यावर..??
का तीच ह्रदय आहे
फ़क्त एक “सजीव कलेवर”..?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही मिळणार की नाहि..??
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि..
Valentine Day ला बूके घ्यायला जातोय
खिशाचा विचार करून फुलावरच भगवतोय
या “गरिबाच प्रेम” ती स्वीकारणार की नाहि..??
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि…
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय…
कितीही ठरवून गेलो तरी
ह्रदय मात्र बोलत नाहि..
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि…
वाटतय
तिच्याही वहित असेल एखाद फुल मज्ह्यासाठी
का आहे ही भोली समज या वेड्या मनासाठी..??
आयुष्यातल पहिल – वहिल प्रेम मिळणार की नाहि…??
विचारीन विचारीन म्हणतोय
पण धाडस होत नाहि…
सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला.
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला
पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला.
ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला.
मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला.
ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला.
त्याच्या हातून
हिँदवी स्वराज्यनिर्मिला.
ओठांवर त्याच नाव येताच रक्त लागते
सळसळायला.
तोड नव्हती शिवबाला .
त्याचा नावाने सारा महाराष्ट्र
गरजला.
जय भवानी…..!!
जय शिवराय…..!!
हर हर महादेव…..!!
मुजरा राज् मुजरा….
मुलगा आणि मुलगी बागेत बसलेलेअसतातमुलगा :- मला वाटते आता आपण दोघेचह्या जगामध्ये राहिलो आहोत … कारणमाझे सारे मित्र प्रेमात आहेत!!…मुलगी :- मलाही हेच वाटते कारणमाझ्याही सा-या मैत्रिणी प्रेमातआहेत.मुलगा :- आता काय करायचे ?मुलगी :- आपण एक खेळ खेळूया !!मुलगा :- खेळ … कोणता खेळ ?मुलगी :- ३० दिवसांसाठी आपणएकमेकांचेगर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनुयात !!पहिले १ ते ५ दिवस :- तेसिनेमा पाहतात भरपूर फिरतात !!६ ते १५ दिवस :- सर्कस मध्येअसलेल्या भूत हवेली मध्ये ते जातातती खूप घाबरतेआणि त्याचा हाथ पकडते पण नंतरलक्षातयेते कि तिने चुकून दुस-याचाच हाथपकडला आहे …… दोघेही हसतात.बाहेरचएक ज्योतिषी बसलेला असतो ते आपलेभविष्यत्याला विचारताततो म्हणतो ” तुम्ही लवकरात लवकरलग्न करून घ्याआणि आनंदात रहा ….आणि तो ज्योतिषी रडायला लागतो…….१६ ते २८ दिवस :- ते दोघेएका टेकडीवरबसलेअसता चांदणी पडताना त्याना दिसते …२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याचबागेत त्याच जागेवर येउन बसतातमुलगा :- मी तुझा एपल जूस घेऊनयेतो असेम्हणून तो तेथून जातो !!२० मिनिटनंतरएक अनोळखी माणूस तेथे येतो :-तो मुलगा तुम्हा बॉयफ्रेंड आहे का ?मुलगी :- हो ! का ? काय झाले ?अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीनेउडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेतआहे !!हरणाच्या गतीने ती अतिशय दुखितहोऊनत्याला भेटण्यासाठी तेथून पळकाढते …… २९ वा दिवस रात्री ११वाजून ५७मिनिटांनी :-डॉक्टर बाहेर येतात वत्या मुलीच्या हाथात एपल जूस व पत्रदेतात !!ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जेमी तुझ्या बरोबर घालविले तेमाझ्या आयुष्यातील सर्वात सुंदरदिवसहोते .. मी तुझ्या प्रेमात पडलो आहेआणि हा खेळ आपण आयुष्यभरखेळावा हि माझी इच्छा होती !!मुलगी आक्रोश करून रडू लागते :-नाहीमी तुला मरून देणार नाही ……चांदणी पडल्यावर मी तुलाच मागितलेहोते मी पण तुझ्यावर खूप प्रेमकरते ……..आता मला कळालेकि तो ज्योतिषी का रडला होतापणमी तुला मरून देणार नाही …..प्लीजमला सोडून नको जाउस प्लीज ……I Love You I Love You I Loveyouveryvery much !!…….. तेवढ्यात रात्रीचे १२वाजतात …… मुलाचे हृदय पुन्हा श्वासघ्यायला लागते ……. तो ३० वा दिवसहोता !!!कोणीतरी खरच म्हंटल आहे कि “अगरकिसी चीज को तुम सच्चे दिल सेचाहो तो पुरी कायनात उसे तुमसेमिलाने मेंजूट जाती हैं “……
वेडे गं मन माझे
तुला समजावु किती …..
सोडुन गेलीस मला
मी झुरावं किती …..
येशील ना गं भेटायला
वाट पाहावी किती …..
नाव रुप नसणारी असतात
काही खोटी नाती …..
मग ती नाती टिकवताना
समाजाची का भिती …..
समजुन का घेत नाहीस मला तु
मी झुरावं किती …..
आज येईल ऊद्या येईल
गेली सुट्टी सरुन …..
कधी येशील जेव्हा
मी जाईन मरुन …..
प्रेम नाहीस करत माझ्यावर
माहीत आहे मला …..
जाण ठेवावी काही
गोष्टींची भान आहे तुला …..
झालीस तु दुस-याची
मी झुरावं किती …..
एक
वेडा बसला लावुनी तुझी आस
तीचं आस बनु नये
त्याच्या जिवनाचा फास …..
तुचं सांग ना मी
विश्वास कुणावर ठेवु …..
प्रत्येक क्षण दिवस
मी झुरावं किती …..
दोन घटकेच्या आयुष्यात
मी मरावं किती …..
मी मरावं किती …..
♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥ :'( ♥
रेमात सर्वकाही माफ असतं’
समोरच्याच्या हास्यात
खळखळुन हसता आलं पाहीजे
समोरच्यावर तितक्याच
हक्कानं रुसता आलं पाहीजे
दोन घटका गप्पा मारत
बसता आलं पाहीजे
समोरच्याच्या डोळयातील
पाणी अलगत पुसता आलं पाहीजे
मान अन अपमान प्रेमात काहीच
नसतं
आपलं हृदय फक्त समोरच्याच्या
हृदयात बसवता आलं पाहीजे….
कारण ‘प्रेमात सर्वकाही
माफ असतं’ …!
गर्जे हर हर महादेव गर्जना..
जोश नभाचा चढे रणांगना..
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा..
थरथर कापे गनिम असा जरब
शिवशक्तिचा..
जातिशी कुणाच्या द्वेश नव्हता..
सत्तेसाठी माजलेला तो आवेश नव्हता..
गगनभेदी रन किलकाऱ्या तोफांना फुटे
घाम..
जे नडले मराठ्यांशी त्या जगने होई
हराम..
रणांगनात मराठे उधळी विजयी रंग..
नाचे तलवारी हातात होई दंग..
पेटती रणांगने आम्हा पुढे येती शरण..
लढला मराठा त्वेशाने आले जरी मरण..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राज
ठाऊक होतं मला
मी नसताना तू रडशील..
एकदा का होईना
आठवण माझी काढशील…
विसरलेल्या सर्व गोष्टींना
आठवण्याचा प्रयत्न करशील..
आठवेल जेव्हा भेटणं माझं
तू एकदा तरी हसशील..
माझ्याबरोबर घेतलेला निरोप
तू शेवटचा असं म्हणशील..
तो निरोप शेवटचा नव्हताचं
हे एकदा तरी मान्य करशील..
ठाऊक होत मला
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..
नाही नाही म्हणताना
तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील…
Shabdat nahi sangata yenar dolyatun samjun gheshil na..?
Aswastha hoin mi jevha Dhir mala deshil na..?
Mi naklat dukhavel tula tar maaf mala karshil na..?
Oghalale ashru maze tar algat tipun gheshin na..?
Aayushachya vatevar ekte vatale tar haat maza dharshil na…?
Sagle khote tharvatil mala tevha vishwas mazyavar thevshil na..?
Chuktoy mi ase vatle kadhi tar hakkane mala sangashil na..?
Harvalo mi kuthe kadhi jar savrun mala gheshil na..?
Kiti hi bhandlo aapan tarihi samor aalyavar sare visrun jashil na..?
Mi ata visrne shakya nahi tula tu mala lakshat thevshil na..?
मुली सोडून
जाताना किती सहजच म्हणून जातात
ना……..
माझ्या पेक्षा तुला चांगली आणि सुंदर
मुलगी मिळेल मला विसरून जा
माझा विचार करायचा सोडून दे
आपल्या आठवणी सगळ्या पुसून टाक
माझा आई-वडिलांना खूप त्रास होत आहे ”
पण तिने आसा कधी विचार
केलेला आसतो का त्या मुलाला आज परियंत
तिचा पेक्षा चांगली आणि सुंदर
मुलगी दुसरी कोणीच
वाटलेली नसते म्हणून तर तिचा वर
तो इतक जीवापाड प्रेम करत आसतो.
ज्या मुलगी साठी त्याने
स्वतःच्या आयुष्यात दुखं घेऊन तिला सुख
देण्याचा प्रयत्न करत
आसतो तो तिला कसा विसरू शकेल ज्या मुलाने
त्या मुलीच्या पलीकडे
कधीच कोणाचा विचार
केलेला नसतो तो मुलगा तिचा विचार करायच
कस सोडून देऊ शकतो. ज्या मुलाने दिवस- रात्र
तिचा विचार करून कष्ट करून रक्ताचं
पाणी करून
तिचा आयुष्यातील प्रत्येक दिवस
कसा अविस्मरणीय जाईल
तिचा चेहऱ्यावर हास्य कसे येईल
आणि तिचा आठवणीत तो दिवस
कसा राहील
यासाठी तो दिवस- रात्र मरत
आसतो आणि आज त्याच
आठवणीना ती विसरून
जा म्हणत आहे. इतक सोप नसत ग ते. त्या मुलाने
स्वताच्या आई-वडिलांचा विचार न करता
स्वतच्या आई-वडिलांना त्रास
देऊन त्यांचाशी खोटं बोलून आई-
वडिलांच्या स्वप्नांचा विचार न करता
तुझ्या स्वप्नांचा विचार केला तुझा आई-
वडिलांचा आदर
केला त्यावेळी तुला स्वतच्या आई-
वडिलांना होणारा त्रास दिसतो ग पण
त्या मुलाच्या आयुष्याची काळजी करत
रात्रभर डोळ्यात पाणी घेऊन न
झोपणारे आई-वडिलांचा त्रास
कधी तुला दिसला नाही ग……
जय शिवरायमातीसाठी खपतो आम्ही
कुढत जगणे जमत नाही।
लढत-लढतच मरतो आम्ही
मेलो तरीही संपत नाही।
स्वराज्याचे तोरण बांधले
येऱ्या-गबाळ्याची संगत नाही।
मुजरा करतो फक्त राजांना
उगाच कुणापुढेही झुकत नाही।
किती तलवारींचे वार जाहले
तोडले तरीही तुटत नाही।
मीच मावळा मीच मराठा
कोथळ्याशिवाय परतत नाही …
!! जय शिवराय !!
कितीही सुंदर चेहरा असला तरी
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो
पण खंर प्रेम मिळवायचं असेल
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही……..
तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष … … तुझ्या आठवणी म्हणजे… स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे… विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या आठवणी म्हणजे… आयुष्य जगण्याची आशा आणि तुझ्या आठवणी म्हणजे… गमवलेल्या गोष्टींची निराशा तुझ्या आठवणी म्हणजे… पावसात चिंब भिजणं तुझ्या आठवणी म्हणजे… ओसाड वाळवंटात एकटच भटकणं तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.
संभाजी महाराजांना पकडल्यावर
औरंगझेबा कडे
बघनारी ती संभाजी महाराजांची नजर
बघुन तो म्हणाला ”ये मरहट्टे
क्या खिलाते है अपने बच्चो को..
क्युं पैदा नही हुआ ऐसा एक भी शक्स
हमारे जनाने में.” त्यावर
गरजला सर्जा संभाजी राजा ”अरे
स्वताच्या बापाला विष देऊन
मारणारा तू.
स्वताच्या भावांची खुलेआम कत्तल
करणारा तू.
तुझ्या पोटी कसा जन्माला येईल
संभाजी. संभाजी जन्माला येईल तर
फक्त सह्याद्रीच्या कुशीत
आणी शिवछत्रपतींच्या मुशीतच.”
शुभ संध्याकाळ……
एक सुंदर प्रेम कथा आहे
२ मिनिटे काढून जरूर वाचा मित्रानो
नक्की रडू येईल.
.
.
. तिथं मी ( एक प्रेमकथा )…..
शारदा किती उशीर किती वेळ
तुझी वाट पाहायची
रात्रीचे साडे अकरा वाजुन गेले की गं
अरे हो रे आज थोडा उशीरच झाला
पण तुझ्यासाठी काही आणलंय
मी ?
काय ? उकडीचे मोदक तुला खुप आवडतात
ना ??
हो खुपच आवडतात रवी डब्यातला एक मोदक
खातो…..
आणि तिच्याकडे बघुन विचारात
पडतो तिला विचारतो
“शारदा तुला भिती नाही का गं वाटत ?
गेली सहा महीने रोज
रात्री आपण या झाडाखाली भेटतो तु
माझ्यासाठी कायम
काही ना काही घेऊ
न येतेस कशाची भीती ?
भुताखेतांची ?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं
तर ?
तर ते भुत तुच असशील चेष्टा पुरे हं आता…..
Ok Sorry Sorry तु असलास की
मला कसलीही भीती वाटत
नाही रवी
असंमग
मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे
सांग
ना मला ?
पुन्हा कधीतरी सांगेन
आत्ता उशीर होतोय मला जायला हवं
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना
जे ऐकायसाठी मी इथे आलोय
तुच म्हण ना मग…..
i Love u Sharada…
Mi 2….. 12 HOURS AFTER…..
शारदाला वाचनाची खुपच आवड आहे
पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस
वेळच
मिळाला नाही वाचनासाठी
पण आज तिला वेळ मिळालाय
म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन
असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय
तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच
पुस्तकांच्या कपाटामध्ये
ती सत्यकथांवर
आधारीत असलेली पुस्तके
शोधतीये…
त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळतं जे पंचवीस
वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर
आधारीत पुस्तक आहे
जेव्हा ती ते पुस्तक उघडते
तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच
सरकते
तिच्या तोंडचं पाणी पळतं अंगाचा थरकाप होतो
ती त्या पुस्तकातली काहीच
पाने उलगडतीये
त्यानंतर ते पुस्तक घेउन
या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथालया
व्यक्त करते…..
त्यांच्याकडे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते
शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात
तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर
असतो
शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते एक
पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात…
दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच
घाबरतात
त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो
त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं
की ते आपल्याला आधीपासुनच
ओळखतात
आणि तिला खुपच घाबरताहेत हे पाहुन
शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन
देते
तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर
होते
तेच त्या पुस्तकाचे लेखक होते
त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील
या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते…..
ते सांगु
लागतात ; पंचवीस
वर्षापुर्वीची गोष्ट
आहे
जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च
कमिटीत
काम करायचो
एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार
होता म्हणुन आमची कमिटी तिथलं
निरीक्षण
करायला गेली होती
पण त्या दिवशी तिथले
गावकरी एका युवकाला जबर मारहाण
करत
आणत होते…
एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत
होती
त्याला मारु नका त्याला मारु नका असं म्हणत
होती…
पण कोणीही ऐकलं
नाही आणि सर्वाँसमोर
त्याला एका झाडावर
लटकवण्यात
आलं आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला…..
पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात
जो फोटो दिलाय
तो तर माझ्या प्रियकराचा आहे त्याला तर
मी रोज भेटते
आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप
प्रेम
करतो
मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच
तुमच्याकडे
आलेय…
पोरी ही निसर्गाची किमया म्हण
किँवा आणखी काही पण हा तोच
मुलगा आहे
ज्याच्यावर तु प्रेम करतेस
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु
शकता ???
त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला
आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता
ही आहे
ती मुलगी जी त्या मुलावर
प्रेम करायची आणि जिने
त्याला वाचवण्याचा प्रयत्न
केला…..
तो फोटो शारदाचाच होता
म्हणुनच तर
मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं
तेव्हा घाबरलो होतो
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तिथुन
निघाली
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते
रवी मेलेला आहे ही गोष्ट
गृहीत धरुन चालल्यास
घडलेल्या बाकी सर्व
गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता
शारदाला ही गोष्ट पुर्णपणे
पटली कीरवी जिवंत
नाहीये…..
रात्र
झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच
झाडाजवळ आली होती आज
पुन्हा उशीर अगं कितीवेळा तु
उशीर करतेस ?
आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलयस ?
रवी मला तुला काही विचारायचंय ?
मला खरं खरं सांगशील ?
हो विचार नक्की खरंखरं सांगेन तुझा जन्म
केव्हाचा आहे ?
रवीः शेवटी तुला सगळं कळलंय तर
अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस
सरळ विचार ना…
होय मी एक आत्मा आहे
मी तुला सगळं खरं खरं सांगतो
त्याची गरज नाहीये मला सगळं ठाऊक
आहे
मला फक्त
एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस
की नाही ? मी फक्त तु
जिथे जाशील तिथेच जायचंय ? सांग मला सोबत
नेशील
ना ?
शारदा काय बोलतेयस तु ?मी तुझा जीव
नाही घेउ शकत
तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु ?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय
मी….. काय ? काय केलंयस तु ?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड
काढलं
आणि त्याला दाखवलं तिच्या हाताची नस
कापलेली होती…
अगं हे काय केलंस ? याने तुझा जीव जाईल
चल…
थांब रवी माझा जीव
मी आधीच दिलाय
तासाभरापुर्वीच
मी ही आत्ता जीवंत
नाही माझं शरीर मी मागे
ठेवुन आलेय
आत्ता तरी मी तुझी होईल
ना आता तरी मला तुझ्यासोबत
नेशील
ना ?
रवीने शारदाला एक घट्ट
मिठी मारली त्या मिठीतला ओलावा दोघेही अनुभवत
होते दोघांच्याही डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते
पण ते जमिनीवरही पडत नव्हते
हवेतच विरुन जायचे
जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय
शारदा आणि रवीसारखं..
सूर्याशिवाय किरणे
कधीतरी राहतात का
रात्रीशिवाय चांदण्या
कधीतरी चमकतात का
तु अशी किती दिवस राहणार
तु अजून किती रागावणार…!!१!!
…
मला माहित आहे
हो मला माहित आहे
तुला राग नाही आला
कारण तूच म्हणतेस की
तुला राग येत नाही
कुणी किती दुखावले तरी
तु अबोला धरत नाही
मग अजून किती
माझ्याशी अबोला धरणार
तु अजून किती रागावणार…!!२!!
तुला काय माहित
तुझे काय मोल आहे
हिऱ्याला काय माहित
तो किती अनमोल आहे
जसे त्याचे मूल्य जोहरी
तसे तुझे मूल्य
मीच तर जाणणार
तु अजून किती रागावणार…!!३!!
तुला एक सांगू
तु अशीच रागवत जा
खोटे खोटे माझ्यावर
तु अशीच रुसत जा
मग मी पण तुला
तसेच मनवणार
तु अजून किती रागावणार…!!४!!
तु रागावलीस ना
की खुप छान दिसतेस
राग गेला की मग
छोट्या बाळासारखी हसतेस
तुझे निरागस हसू मी
डोळ्यांत साठवून ठेवणार
तु अजून किती रागावणार…!!५!!
तुला ओळखणारे खुप आहेत
प्रेम करणारेही खुप आहेत
त्यात मी तर कुठेही नसणार
जरी नसलो तरी फक्त
तुझा अन तुझाच राहणार
तु अजून किती रागावणार…!!६!!
तु आता नाहीस तरी
तुला मी मनात पाहतो
तुझी प्रत्येक आठवण
रोज रोज आठवतो
तु नाही आठवले तरी
मी तुला आठवणार
तु अजून किती रागावणार…!!७!!
कधी कधी असे वाटते
तुझ्याकडे यावे
तुझ्याकडे पाहात पाहात
तुझेच होऊन राहावे
माझ्या मनीचे हे स्वप्न
कधी पूर्ण होणार
तु अजून किती रागावणार…!!८!!
आता अजून रागाऊ नकोस
माझाही अंत पाहू नकोस
आता जर तु नाही बोललीस
तर????????????
वेडेपणाही राहतो तिथेच
अगदी बाजुला
शाहण पणाच्या गांभिर्यही
भेटेल तुला तिथे आणि सोबतीला
निरागसताही आनंदाची आहे
जागा एकदू:खही म्हणेल मला
भेट खोटे पणाही आहे
जराजरा साखरेपणाच्या
दुश्मनीला घालूनीया हातातहात
अल्लड पणाच्या सामजस्य राहते मजेत
छान असे हे कप्प्याकप्प्याने
बनलेलेम
न माझे भावनांनी भरलेलेनको
होवूस मात्र अचंबित तेव्हापाहुनिया
प्रत्येक कप्प्यात स्वत:ला..
घोड्याला नदीवर न्यायच काम मालकाच आहे,
पण पाणी प्यायच का नाही हे घोड्याच्या मनावर आहे.
ग्रुप अँडमीन तुम्हाला चांगल्या हेतूने ग्रुपमधे अँड करतो त्याचा वापर कसा करायचा ते तुम्ही ठरवायच आहे. जेणेकरून अँडमिनला ञास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्या👏👏 कारण हा अँडमिन नाही आपल्या ग्रुपचा खास मिञआहे..😊😊
ना नावासाठी,
ना मोठेपणासाठी,
ना स्वार्थासाठी आपल्या अॅडमिन ने ग्रुप बनवलाय
फक्त तुमच्या- आमचा सारख्या मिञां साठी… एक लाईक👍अॅडमिन साठी. 👍👍
Timeline Photos – तुझं हे एक बरं असतं
थोडंसं रडतेस
बाकि सारं काही माझ्यावर सोडतेस
म्हणतेस अरसिक मजला
आणी छान गाणं म्हणतो तेव्हा
चक्क झोप काढतेस प्रेमच नाही म्हणत
उगा रागावतेस
पन जवळ घेता जोरात
चिमटी काढतेस
तुझं हे एक बरं असतं
मला नेहमीच बुदधु समजतेस
पण सारे प्रश्न ही मलाच विचारतेस
किती बडबड करतोस असं रोज
म्हणतेस
पण फोन न केल्यास केवढी झापतेस कसले कपडे
घालतोस म्हणुन
नेहमी ओरडतेस
आणी मी दिलेला ड्रेस आनंदाने
घालतेस
तुझं हे एक बरं असतं
एकटी असल्यावर मलाच आठवतेस
भेटायला आल्यावर निघायचं
सांगतेस
माझ्याकडे चंद्र तारे सारे
काही मागतेस खुप पैसे खर्च करतो मग बोल लावुन
राहतेस
माझ्या जेवणाची काळजी करतेस
आणी स्वत: उपाशी राहतेस
तुझं हे एक बरं असतं
कशीही वागतेस
पण मला मात्र खुप आवडतेस…
एका मुलाने व्हाट्स अप वर
आपल्या गर्लफ्रेँन्डला मेसेज केला
मुलगा : हाय डार्लिँग, कुठे आहेस ?
मुलगी : आत्ता मी पप्पांच्या innova ने कॉलेजला जात आहे , ड्रायव्हर मला सोडायला आलाय थोड्याच वेळात क्लासमधे असणार , तुला संध्याकाळी भेटेन , तु कुठे आहेस ?
मुलगा : बसमधे तुझ्यामागे बसलोय, जास्त फेकू नकोस…तुझं पण तिकीट काढलय…😀😃😄