चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात..

आणि

चांगल्या मुलींना चुकीची मुले मिळतात….

पुढे ही जोडपी प्रेमात पडतात

आणि

चांगला मुलगा आणि चांगली मुलगी फसले

जातात…….!

त्यामुळे होते काय

तर चांगल्या मुलांना वाटते कि सगळ्या मुली “Fraud ” च आहेत…

आणि

चांगल्या मुलींना वाटते की सगळी मुले ”

Filrty ” च आहेत….

अशी भावना झाल्यानंतर

जेव्हा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी हे

एकमेकांना भेटतात…

तेव्हा

ते प्रेमात पडायचे टाळतात…..

प्रेमाला नको म्हणतात आणि फक्त चांगले मित्र होऊन राहतात….

नंतर जसजशी ही मैत्री पुढे सरकते तसतसे

त्यानां एकमेकांच्या प्रेमात

पडल्याचा अनुभवयायला लागतो…

पण आधीच प्रेमात फसले गेले असल्याने…

पुन्हा ते आपली भावना व्यक्त करायचे घाबरतात….

आणि त्या भावना अबोल राहतात अखेरीस अशा प्रकारे

खर्या प्रेमाचा अंत होतो……..!

TopJokes.in