मुलींच्या मते सगळी मुलं

हि टपोरी फसवणारी

आणि खोटारडी असतात..

पण सगळीच मुलं

वाईट नसतात..!!

मुलींना Hurt झालंकी

त्या ढसाढसा रडतात

पण त्यांना काय माहित मुलं

Hurt झाल्यावर तोंडावर

दु:ख न दाखवता कुठे तरी

एकांतात नाय तर रात्री

अंथरुणात रडतात..

जिच्यावर प्रेम असतं तिला

सुखी ठेव रे देवा अशीच

देवाला प्राथना करतात..

पण मुलींना मात्र मुलं

वाईटच दिसतात…!!

प्रेयसीच्या समोर शान वाढावी

म्हणुन किती झोल करतात

मात्र तिने धोका दिल्यावर

मित्रां कडुन घेतलेलं उसणंच

फेडत असतात..

आई-बापा पेक्षा जास्त

आपल्या Gf च ऐकतात

आणी मुलींना वाटतं

मुलं वाईट असतात..!!

जिवापाड प्रेम करतात

आणी काहि ही करायला

तयार असतात

पण साला काय तरी चुक

काढुन सगळा आत्मविश्वासंच

संपवतात..

स्वतः निट अभ्यास करुन

चांगले गुण मिळवतात

पण मी फक्त टाईमपास

करत होते आसं म्हणुन

त्याच्या अभ्यासाची वाट

लावतात..

कारण त्यांना वाटतं

सगळी मुलं सारखीच असतात.!!

मुलीच लग्न करायला घेतल्यावर

Bf ला नकार देऊन सगळा दोष

त्यालाच देतात

पण त्यांना काय माहित

जिच्या सोबत लग्न करणार

आहोत तीला खुश ठेवण्यासाठी

किती धडपडत असतात..

आणी त्यांना वाटतं

सगळी मुलं वाईट असतात..

आयुष्याची राखरांगोळी करुन

जेव्हा त्या मुली जातात तेव्हा

तिची बदनामी होवु नये म्हणुन

सगळं मुकाट्याने सहन करतात..

आणि त्यांना वाटतं

सगळी मुलं वाईट असतात..!!

ती गेली तर जाऊ दे

दुसरी शोधु असं फक्त

मित्रांच्या तोंडावर म्हणतात

पण एकांतात बसुन

तिच्या आठवणीत रडतात

आणि कोणि पाहिल्यावर

“काय नाय रे डोळ्यात कचरा

गेला म्हणुन पाणि आलं”

असं म्हणनारी मुलंच असतात..

आणी मुलींना वाटतं

सगळी मुलं वाईट असतात..

खरं तर १०० मधुन

७५ मुलं वाईट आसतात

पण या ७५ मुलांची वाट लावुन

त्यांना तसं वागायला मुलीच

भाग पाडतात..

आणि त्यांना वाटतं

मुलं वाईट आसतात..!!

कधी तरी मुलांच्या भावना

खरया मनाने समजून घ्या

कारण हाताची पाची बोटं

सारखी नसतात आणि

सगळीच मुलं वाईट नसतात..

FunnyTube.in