खास करून मुलींनसाठी….
मुलींनो तुम्हाला नम्रंतेची विंनती आहे
कि जर तुमचे
कोणावर प्रेम असेल तरते तुमच्या घरामधील
व्यक्तिबरोबर शेअर करा व
तो मुलगा कितपत तुमचे सांभाल करु
शकतो याचापण विचार करा…
मान्य आहे की प्रेम हे आंधळे असते पण नंतर
पच्छाताप करुन
घेण्यापेक्षा आत्ताच सत्ऱक रहा… कारण पऴून
जाऊन
नाही तुम्ही सुख़ी राहणार
नाही हि घाणेरडा समाज
आईवडीलांना जगु देणार.
तेव्हा तुम्हाला मी हात जोडुन
विंनती करतो कि ज्या आईने आपल्याला 9
महिने
पोटामध्ये ठेऊन जे कष्ट घेतले त्याची परतफेड
म्हणून
त्यांना रडवून आपले स्वप्न पुर्ण करु नका….