शेवटपर्यन्त साथ देतायेणार नसेलतर
कधी कोणालाही प्रेमातपाडू नका
शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच घरच्यांचा पसंतीने च करणार असाल तर कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला होकार देऊच नका
रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायच अस आधीपासूनच ठरवले
असेल तर रिलेशनशीप ला स्टार्ट करून
कोणाचा भावनांशी खेळुनका .
खेळण्यासाठी मार्केटमध्ये अजूनही बरयाच गोष्टी मिळतात
.
तुम्हाला काय वाटतं.????????? ?