“दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक ” दिपमाळ”

तयार होते

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक “फुलहार” तयार

होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत

गेलं की “माणुसकीचं” एक

सुंदर नातं तयार होतं..

।। सुप्रभात ।।

TopJokes.in