*मनापासून जीव लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा*
*आवडीनं जवळ येत*
*आपण तर माणूस आहोत*,

*त्यामुळं आयुष्य हे*
*एकदाच आहे* ,
*”मी”पणा नको,* तर
*सर्वांशी प्रेमाने रहा…*
*लोखंड वितळले की, औजार बनते*,
*सोने वितळले की,दागिने बनतात* ,
*माती नरम झाली की शेती बनते*,
*पीठ नरम झाले की पोळी बनते*,
*अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*”
💐
🌷 शुभ सकाळ 🌷

FunnyTube.in